Breaking News

मुंबई – नवी मुंबई

काँग्रेस पक्षामध्ये राजीनामासत्र सुरूच ; मुंबई अध्यक्षपदावरून मिलिंद देवरा पायउतार

मुंबई : प्रतिनिधी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले आहे, तसेच राजीनामा देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ …

Read More »

देशाला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प -सुधीर मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी, महिला आणि गाव-शहरांचा सर्वांगीण विकास याला केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. देश महात्मा गांधीजी यांची 150वी जयंती साजरी करत असताना त्यांना अभिप्रेत असलेला सक्षम गाव-सक्षम देश घडवण्याला …

Read More »

नवी मुंबई येथे गौतम बुद्धांचा 30 फूट उंचीचा पुतळा

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली महापौर जयवंत सुतार यांची भेट नवी मुंबई : प्रतिनिधी  – नेरूळ से 28 येथे नवी मुंबईचे आकर्षण असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 30 फूट उंचीचा शांततेचे प्रतिक असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभेच्या आमदार . मंदाताई म्हात्रे यांनी …

Read More »

‘वंचित’मध्ये उभी फूट?

लक्ष्मण मानेंचे आंबेडकरांवर शरसंधान मुंबई ः प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधणार्‍या आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र स्थान निर्माण करू पाहणार्‍या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. आघाडीत आता अन्य लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा राहिलेली नाही, …

Read More »

महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करून राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी (दि. 2) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून …

Read More »

‘साहित्यसंपदा’तर्फे साहित्य संस्कार शिबिर

ठाणे : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे ठाणे येथील नवजीवन विद्या मंदिर येथे साहित्य संस्कार शिबिर घेण्यात आले. मराठी भाषेवर होणारे आक्रमण आणि लोप पावणारी वाचन संस्कृती असे ज्वलंत मुद्दे सर्वत्र चर्चेत असताना साहित्यसंपदा समूहाने त्यावर ठोस पाऊल उचलत साहित्य क्षेत्रात आपले भरीव योगदान साहित्य संस्कार शिबिरांतर्गत देण्यास सुरुवात केली. या शिबिराला …

Read More »

डॉ. महेश केळुसकर सेवानिवृत्त

मुंबई : प्रतिनिधी आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर साहित्यिक डॉ. महेश कुळुसकर सेवानिवृत्त झाले. 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी 26 अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी …

Read More »

भरकटलेल्या कोल्ह्याची प्राणी रुग्णालयात रवानगी

नवी मुंबई : प्रतिनिधी ऐरोली सेक्टर 10 मध्ये कोल्हा फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरी वस्तीत वाट चुकून आलेल्या या कोल्ह्याला पकडण्यात प्राणीमित्रांना यश आले. मंगळवारी (दि. 2) सकाळी हा कोल्हा ऐरोली सेक्टर 10मधील पाण्याच्या टाकीजवळ नेहमीप्रमाणे आला होता. या पाण्याच्या टाकीजवळ एक दीड वर्षाचा मुलगा राहत असल्याने …

Read More »

मृत्यूची भिंत;२६ जण ठार

मुंबई, पुणे, कल्याणमध्ये दुर्घटना मुंबई, पुणे, कल्याण : प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री जोरदार पावसात मुंबई, पुणे आणि कल्याणमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. या तीन दुर्घटनांमध्ये मिळून 26 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 80 लोक जखमी झाले आहेत. जखमींवर …

Read More »

मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये स्वरांश कोळी आठवा

बेलापूर ः प्रतिनिधी – 2018-19 मध्ये पार पडलेल्या मास्टर माईंड नॅशनल चॅम्पियनशीपमधये सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरातून सहभाग घेतला होता. त्यात स्वरांश सागर कोळी याने आठव्य क्रमांकार झेप घेऊन शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या बुध्दी व कौशल्याचा ठसा उमटविल्याने भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये त्याचे कौतुक होत आहे. स्वरांग कोळी याने शालेय स्तरावरील परीक्षा …

Read More »