Breaking News

मुंबई – नवी मुंबई

दुसर्या टप्प्यासाठी आज मतदान

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. महाराष्ट्रासह 13 राज्यांतील 97 मतदारसंघात हे मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदारसंघात गुरुवारी मतदान होत आहे. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांचे …

Read More »

मुंबईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त

मुंबई : प्रतिनिधी ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019’च्या पार्श्वभूमीवर मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वस्तरीय कार्यवाही सातत्याने व नियमितपणे करण्यात येत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यात 11 मार्च ते 15 एप्रिल 2019 या कालावधीत करण्यात आलेल्या विविध …

Read More »

कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने सारसोळेकर कमालीचे हैराण

नवी मुंबई : बातमीदार गेल्या काही महिन्यांपासून सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा पाणी येतही नाही व त्याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना व रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कमी दाबाच्या सततच्या होणार्‍या पाणीपुरवठ्याने सारसोळेकर व सेक्टर …

Read More »

‘लोकसभा निवडणुकीत आगरी-कोळी ग्रामस्थांनी मतदान करावे’

नवी मुंबई ः वार्ताहर प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी युवा मित्रमंडळ, नवी मुंबई संघटनेने नवी मुंबईतील ग्रामस्थांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले आहे. नवी मुंबईत सध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन आपण सर्व आगरी-कोळी बांधवांनी एक होऊन निवडणुकीवर बहिष्कार  टाकावा, असे सांगण्यात येत …

Read More »

निर्यातीला आले ‘अच्छे दिन’

व्यापार पोहचला 331 अब्ज डॉलरवर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारताच्या गेल्या आर्थिक वर्षातील (2018-19) निर्यात व्यापाराची आकडेवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार निर्यात क्षेत्रात भारताला अच्छे दिन आले असून या व्यापारात 9 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे हा व्यवहार तब्बल 331 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. मोदी …

Read More »

दुकानदारी बंद पडल्यानेच राज यांचे फ्रस्टेशन

मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. स्वत:च्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसर्‍याच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतलीय. दुकानदारी बंद पडल्यानेच ते …

Read More »

यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई ः प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्यामुळे जिवाची काहिली होत असतानाच भारतीय हवामान खात्याने काल शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याने तो नेमका कसा असेल याविषयी सर्व क्षेत्रात उत्सुकता …

Read More »

‘जेट’ वैमानिकांचे मोदींना साकडे; कंपनीतील 20 हजार नोकर्या वाचवण्याची साद

मुंबई ः प्रतिनिधी आर्थिक संकट कोसळल्याने ’जमिनीवर’ आलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या देशांतर्गत वैमानिकांच्या संघटनेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले आहे. विमान कंपनी वाचवण्यासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती बँकेकडे केली आहे, तर कंपनीतील 20 हजार नोकर्‍या …

Read More »

डॉ. आंबेडकर यांना देशवासीयांचे अभिवादन

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही जयंती आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम केले. चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी येथे भीम अनुयायांनी महामानवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी घेतला …

Read More »

खारघर येथे माँ का विशाल दरबारचे आयोजन

खारघर ः येथील जय माताजी सेवा संघाच्या वतीने शनिवारी ‘माँ का विशाल दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील, खारघर नगरसेविका हर्षदा उपाध्याय, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, …

Read More »