निसर्गसंपन्न कोकण सध्या याच निसर्गाची अवकृपा झेलत आहे. महापूर तसेच दरडी कोसळून कोकणात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध दुर्घटनांत अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील सरकारने आता या आपद्ग्रस्तांना भरीव मदत करून त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. जुलै महिन्याच्या सुुरुवातीला गायब …
Read More »भविष्यात कर्जत विळख्यातच…
कर्जत तालुक्यात दोन मोठी धरणे भविष्यात बांधली जाणार आहेत. सिडको आणि ठाणे जिल्ह्यातील नागरी वस्तीची तहान भागविण्यासाठी कर्जत तालुक्यातील जमिनीवर धरणे बांधली जाणार आहेत. लोणावळा भागातील धरणाचे पाणी कातळदरामध्ये सोडल्यानंतर 25 टक्के कर्जत तालुका पाण्याखाली जातो. मग कोंढाणा आणि पोशिर या मध्यम धरण प्रकल्पांची निर्मिती झाल्यानंतर कर्जत तालुक्यात दरवर्षी येथील …
Read More »राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त नॅशनल युथ स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन फेडरेशन इंडियाच्या वतीने आयोजित नॅशनल युथ गेम्स चॅम्पिशियन 2021 या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »महाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप
महाड ः प्रतिनिधीपुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारी (दि. 24) अन्न-पाण्याचे वाटप सुरू केले. महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. …
Read More »रायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर येथील 15 घरांतील 78 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात …
Read More »मॅकडोनाल्ड कर्मचार्यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य
पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 23) काम बंद आंदोलन केले. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांना माहिती मिळताच त्यांनी मॅकडोनाल्ड येथे जाऊन आंदोलकांची बाजू प्रखरपणे मांडली, तसेच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनीही …
Read More »समर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खालापुर तालुक्याची समर्थ बूथ अभियान अंतर्गत मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांची बैठक झाली. या वेळी महाराष्ट्र राज्यातील व रायगड जिल्ह्यातील दरड संकटामध्ये बळी पडलेल्या बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानतंर सभा सुरू झाली. या वेळी खालापूर तालुका …
Read More »जनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री
चित्रा वाघ अनिल परब यांच्यावर संतापल्या मुंबई : प्रतिनिधी गुरुवारची पहाट कोकणासाठी दहशतीची ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेले. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. दरम्यान चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी …
Read More »‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’
मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, सातार्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा …
Read More »मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून तब्बल 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर शनिवारी (दि. 24) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी खोचक टीका केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper