मुरूड : प्रतिनिधी काशीद पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश तहसीलदार गमन गावित यांनी प्रदान केला. अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील काशीद येथील छोटा पूल 11 जुलै रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत विजय चव्हाण (रा. एकदरा) यांचा मृत्यू झाला होता. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण …
Read More »महाडच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पाली : रामप्रहर वृत्तसेवा महापुराने महाडमध्ये आतोनात नुकसान केले आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईसभाई कादरी यांनी महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अतिवृष्टीमुळे सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांना पूर येऊन, पुराचे पाणी महाड शहर व परिसरातील घरे आणि दुकानांमध्ये घुसले होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर …
Read More »भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार अॅड आशिष शेलार यांनी म्हटले आहे …
Read More »कर्जतच्या आसल आदिवासीवाडीत घर खचले
कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील आसल आदिवासीवाडीमधील भिमीबाई सांबरी यांचे घर खचले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहणे धोकादायक झाले असून शासनाने तत्काळ त्या महिलेला मदत देण्याची मागणी होत आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आसल ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आसलवाडीमध्ये भिमीबाई सांबरी यांचे कुडामेडीचे घर आहे. मुसळधार पावसामुळे या महिलेचे घर पूर्ण खचले …
Read More »गाडली गेली घरे, उद्ध्वस्त झाले संसार!
महाडमध्ये पुरात तीन, तर दरडीखाली 84 मृत्यू ; हजारो कोटींचे नुकसान महाड : प्रतिनिधी तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या महाप्रलयात तळीये गाव नकाशावरूनच गायब झाले, तर महाड शहरासह सुमारे 103 गावांना या महापुराचा फटका बसला आहे. यामध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता …
Read More »बँक बुडीत निघाल्यास ठेवीदारांना 90 दिवसांत मिळणार पैसे; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदीमुळे देशात अनेक बँका गेल्या वर्षात बुडीत निघाल्या. बँका बुडाल्याने किंवा आर्थिक घोटाळे झाल्याने त्या बँकांतील ठेवीदारांच्या ठेवींचे काय? त्यांना पैसे कधी मिळणार? असे प्रश्न सातत्याने उपस्थित होत होते. यावर मार्ग काढत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना 90 …
Read More »राज्यातील शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात
मुंबई : न्यायालयाचे निर्देश आणि पालकांच्या वाढत्या दबावानंतर शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फीकपातीला राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 15 टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे. सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीत पालकांकडे फीसाठी तगादा …
Read More »रस्त्यावर कचरा न टाकण्याचे अनोखे आवाहन
नगरसेवक राजू सोनी यांची संकल्पना पनवेल : वार्ताहर रहिवाशांसह दुकानदारांनी त्यांच्या घरातील तसेच दुकानातील साठणारा कचरा उघड्यावर रस्त्यावर फेकू नये व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने नगरसेवक राजू सोनी यांनी स्वखर्चाने एक संकल्पना योजली. यामध्ये परिसरात दोन फुलझाडांच्या चांगल्या कुंड्या ठेवून तसेच फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले …
Read More »नाथकृपा प्रतिष्ठानकडून महाडकरांना मदत
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील नाथकृपा प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी महाडजवळील कोंडीवते, आसनपोई, कुणबी आळी महाड शहर या ठिकाणी पूरग्रस्तांना दहा गोणी कपडे, अत्यावश्यक सेवेचे रोजचे लागणार्या सामानाचे साठ किट, दीडशे किलो तांदूळ, प्रथमोपचार औषध व पाण्याचे बॉक्स यांचे वाटप केले. वस्तूंचे वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी काही घरांमध्ये चिखलाची साफसफाई …
Read More »नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या हस्ते खारघरमध्ये कोरोना लसीकरणाचा प्रारंभ
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 20 येथील पोलारीस हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या हस्ते व भाजप खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी पोलारीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजिंक्य भंडारी, डॉ. अतुल खरात व इतर कर्मचारी उपस्थित होते. शहरातील 18 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper