पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 17मध्ये नवीन पनवेल सेक्टर 12, 13, 17, व 18 येथे बुधवारी (दि. 9) झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचले होते. वार्यामुळे सेक्टर 13 येथे झाड कोसळले होते. याची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे तसेच अॅड. जितेंद्र वाघमारे यांनी तत्परता …
Read More »मुंबईत पाणी भरून दाखवलं; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा शिवसेनेला टोला; नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल
मुंबई ः प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. मुंबई महापालिका आणि शिवसेनेने मुंबईत पाणी भरून दाखवलं, अशा शब्दांत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे. मुंबईसह उपनगरात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येणार हे माहीत असूनही आणि हवामान विभागाने मुसळधार …
Read More »वर्षा पर्यटनासाठी निघालेल्या दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई
खोपोली : प्रतिनिधी पावसाळा सुरू होताच वर्षा सहलीसाठी निघालेल्या दुचाकीस्वार पर्यटकांवर खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना संसर्ग लाटेचा प्रभाव काहीसा ओसरू लागल्यानंतर नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण फिरणार्या दुचाकीस्वारांवर पोलीस दंडात्मक कारवाईदेखील करीत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने मुंबई, नवी मुंबईचे तरुण मोठ्या प्रमाणात खोपोली, …
Read More »ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याविरोधात खोपोलीतून राज्य शासनाला निवेदन
खोपोली : प्रतिनिधी ओबीसी समाजाची जनगणना करून स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत द्यावे तसेच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या निवेदनामधील मागण्या मंजूर कराव्यात अशा मागण्यांची दोन वेगवेगळी निवेदने खोपोली शहरातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या उपस्थितीत खालापूर तहसीलदार इरेश चपल्लवार यांना देण्यात आली. माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, …
Read More »सुधागडातील आदिवासींचे भाजीचे मळे उद्ध्वस्त, नुकसानभरपाईची मागणी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधव नदीकिनारी जागा शोधून तेथे भाजीपाल्याचे मळे करून आपली उपजीविका करीत आहेत. त्यांनी फुलविलेल्या मळ्यांचे तौत्के चक्रीवादळात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी बाधीत आदिवासी बांधव करीत आहेत. सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कातकरी बांधव असून, ते काही ठिकाणी …
Read More »पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे आदी उपस्थित होते, तर भाजपचे उत्तर …
Read More »एपीएमसीत कोविड लसीकरण केंद्र सुरू; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी बाजार आवारातील 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी वाशीतील एपीएमसी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ इमारतीत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ, वफा …
Read More »सिडकोच्या भोंगळ कारभारामुळे नामदेववाडीतील रहिवासी दहशतीखाली; 14 घरांना पाण्याचा वेढा
पनवेल ः वार्ताहर मुसळधार पावसामुळे पनवेलजवळील वडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्या 14 घरांना पाण्याने वेढले आहे. धुवाँधार पावसामुळे येथील सर्व कुटुंबे भीतीच्या सावटाखाली येथे राहत असून सिडकोने केलेल्या भरावामुळेच आज आमची ही अवस्था झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अनेक गावे विस्थापित करण्यात आली. त्यातील काही गावांना …
Read More »खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
मोदी सरकारचा शेतकर्यांसाठी मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामोदी सरकारने देशातील शेतकर्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 9) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.भातावरील एमएसपीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. …
Read More »दि. बा. पाटील यांच्या जीवाशी खेळण्याचा पोलिसांचा डाव फसला
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावात पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराची व शेतकर्यांच्या बायकामुलांसह त्यांना केलेल्या अमानुष मारहाणीची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper