Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव दिले पाहिजे -नगरसेवक विकास घरत

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विकास घरत यांच्यासोबत चर्चा केली असता, नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच …

Read More »

‘कोवॅक्सिन‘ला डब्ल्युएचओची मान्यता नाही

मंजुरी मिळेपर्यंत लसधारकांना विदेश प्रवासात अडचण नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगात अनेक देशांमध्ये आता लॉकडाऊन हळूहळू उठवला जातोय, पण आंतरराष्ट्रीय प्रवाशांना परवानगी देताना डब्ल्युएचओ मान्यताप्राप्त लस हा महत्त्वाचा घटक बनलाय. त्याचमुळे भारतात कोवॅक्सिन ही भारत बायोटेकची लस घेतलेल्यांना मात्र पुढच्या काही दिवसांसाठी तरी अडचण जाणवणार आहे. देशाबाहेर प्रवास करू इच्छिणारे …

Read More »

दुष्काळग्रस्तांच्या व्यथा समजून घेणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी 1967 ते 1972 ही विधानसभेची तिसरी टर्म अनेक …

Read More »

पनवेलच्या महापौरांनी केली लसीकरण केंद्रांची पाहणी

सोयीसुविधांचा घेतला आढावा पनवेल ः प्रतिनिधीयेथील महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांची महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शनिवारी (दि. 22) पाहणी केली आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला.या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक समीर ठाकूर, अमर पाटील, बबन मुकादम, एकनाथ गायकवाड, मनोज भुजबळ, नगरसेविका …

Read More »

रायगडच्या किनार्‍यांवर पाच मृतदेह आढळले

पी 305 तराफ्यावरील बेपत्ता कर्मचारी असण्याची शक्यता अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यामधील नागाव, आवास, दिघोडी आणि मुरूड या समुद्रकिनार्‍यांवर शनिवारी (दि. 22) सकाळी पाच मृतदेह आढळले. हे मृतदेह अरबी समुद्रात बुडालेल्या पी 305 या तराफ्यावरील बेपत्ता कर्मचार्‍यांचे असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.अलिबाग तालुक्यातील नागाव येथे दोन, आवास व दिघोडी …

Read More »

…अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करू!

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचा गर्भित इशारा   पनवेल : रामप्रहर वृत्तप्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील साहेबांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले पाहिजे; अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा गर्भित इशारा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने …

Read More »

देशात ‘स्पुटनिक व्ही’ची ऑगस्टपासून निर्मिती

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश झाला आहे. नागरिक लवकरच ही लस दिली जाणार आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून देशात ‘स्पुटनिक व्ही’चे उत्पादन सुरू होणार आहे, अशी माहिती  रशियामधील भारताचे राजदूत डीबी व्यंकटेश वर्मा यांनी दिली. ते म्हणाले, मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताला स्पुटनिक व्हीच्या …

Read More »

पाताळगंगेच्या पाण्यावर जलपर्णीचे जाळे

मोहोपाडा : प्रतिनिधी पाताळगंगा नदी किनार्‍यावरील श्री गजानन महाराज मंदिराजवळील नदिपात्रात दोन एकरपेक्षा जास्त जलपर्णीचे जाळे पसरले आहे. यामुळे पाताळगंगा नदीवर मासेमारी करून जीवन जगणार्‍या आदिवासी व भोई बांधवात नाराजी दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीतील पाण्यावर जलपर्णीचे रान माजल्याने जणूकाही खेळाचे मैदान असल्याचे वाटू लागले आहे.पाण्यावर असलेली ही …

Read More »

इंटरनेटच्या युगात हरवले मामाचे गाव

नवी मुंबई : प्रतिनिधी झुक झुक आगीन गाडी, पळती गाडी पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या! या बालगीताचा विसर आता पडला आहे. काळाच्या ओघात आणि इंटरनेटच्या जमान्यात मामाचे गाव हरवले आहे.  शाळेला उन्हाळ्याची सुटी लागताच बच्चे कंपनी मनात बेत रचायची, ते मामाच्या गावाला जाऊन धम्माल करण्याची, मौज, मजा, मस्ती, खेळ …

Read More »

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त कोकण भवनात शपथ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने उप आयुक्त(सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी शुक्रवारी (दि. 21) कोकण भवनातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. कोकण भवनातील  पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहामध्ये कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी …

Read More »