Breaking News

महत्वाच्या बातम्या

पशूसंपत्तीची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सरसावले

दीड टन अश्वखाद्य माथेरानमध्ये दाखल कर्जत : बातमीदार लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांवरही रोजच्या खाण्याचे संकट ओढावले आहे. पर्यटन व्यवसाय थांबल्याने माथेरानमधील घोड्यांचा खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के व त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पुढे …

Read More »

पायरमाळ येथील रस्ता होणार चकाचक

नेरळ विकास प्राधिकरणातून 15 लाखांचा निधी मंजूर कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर पायरमाळ भागातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी नेरळ विकास प्राधिकरणाकडून 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पायरमाळ येथील ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा कराळे यांच्या …

Read More »

खरसई ग्रामपंचायत कर्मचार्याला मारहाण

म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचार्‍याला गुरुवारी (दि. 6) सकाळी मारहाण करण्यात आली. याबाबत पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत भिंकू पयेर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे. खरसई ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे एका भागातील पाणी बंद करून दुसर्‍या भागात …

Read More »

खोपोली बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; वाहतुकीचीही कोंडी खोपोली : प्रतिनिधी 8 ते 12 मे या कालावधीत भाजी व फळ व्यापारी मार्केट बंद ठेवणार असल्याने, शुक्रवारी (दि. 7) खोपाली भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि या मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. या परिसरातील वाहतूक …

Read More »

महाडमध्ये लसीकरणात सावळागोंधळ

महाड : प्रतिनिधी तरुणांच्या लसीकरणला महाडमध्ये जरी शुक्रवारी (दि. 7) मुहूर्त सापडला असला तरी लोकांची गर्दी, संभ्रम आणि गोंधळामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी म्हणायची वेळ आली आहे. शनिवारपासून नियमीत लसीकरणाला सुरूवात होईल, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले आहे. महाड ग्रामीण रुग्णालयात 16 फेब्रुवारी 2021 पासून …

Read More »

प. बंगालमधील हिंसाचाराचा भाजपकडून जाहीर निषेध; माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट -विक्रांत पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त सध्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बंगालमध्ये अमानुष हिंसाचार सुरू आहे, बंगाल जळत आहे आणि विजयाचा उन्माद डोक्यात गेल्याने ममता बॅनर्जी हे मुकसंमत्तीने बघत आहेत. या माणुसकीला काळीमा फासणार्‍या गोष्टीचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील …

Read More »

नियोजित पक्षी अभयारण्याबाबत राज्य सरकारचे उदासीन धोरण; तातडीने कार्यवाहीची पर्यावरणप्रेमींकडून मागणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ एनआरआय येथील पाणथळची जागा पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले होते, परंतु सध्याच्या आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून एनआरआयसह पांजे-फुंडे येथील …

Read More »

‘सीकेटी’मध्ये स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची पुण्यतिथी

पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नावाने व आशीवार्दाने सुरू करण्यात आलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदाकॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि नवीन पनवेल येथील सीकेटी कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 7) अभिवादन करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण …

Read More »

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा; नवी मुंबईत 50 टक्के खाटा रिक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पंधरा दिवसांपूर्वी शहरात सर्वच प्रकारच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांना खाटांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते. शहरातील ही गंभीर परिस्थिती आता बदलली आहे. दैनंदिन रुग्ण तीनशेच्या घरात आले असून पालिकेच्या डॅशबोर्डवर शहरातील रुग्णालयांमध्ये 50 टक्के खाटा रिक्त असल्याचे चित्र आहे, मात्र अतिदक्षता, …

Read More »

बिकट वाट

लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यावरच देशात कोरोना महासाथीची दुसरी लाट अनपेक्षितपणे येऊन आदळली. या दुसर्‍या लाटेत तरुणांमधील संसर्ग मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्याने 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणही सुरू करावे लागले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर नोकरी-व्यवसायात सक्रिय असणार्‍यांना फार काळ घरात ठेवून चालणार नाही. त्यामुळे या …

Read More »