Breaking News

महत्वाच्या बातम्या

वाढीव वीज बिलाबाबत राज्य सरकारचा यू-टर्न

ग्राहकांना सवलत मिळणार नाही : ऊर्जामंत्री मुंबई : प्रतिनिधीराज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिले ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते. त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे वीज बिल …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पनवेलकरांचा अभिमान पुरस्काराने सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरीब असो व श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सर्व समाज आपले कुटुंब आहे हे मानून नेहमी मदतीचा हात देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेलकरांचा अभिमान या पुरस्काराने मंगळवारी (दि. 17) सन्मानित करण्यात आले.कोरोना या वैश्विक …

Read More »

दहशतवादाचा एकत्रितपणे विरोध व्हावा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करीत पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. दहशतवादाला पोसणार्‍या, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्‍या देशांचा एकत्रितपणे विरोध व्हायला हवा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बदलांची गरज असल्याचा पुनरूच्चार त्यांनी या वेळी केला. जागतिक कारभाराच्या …

Read More »

शिवाजीनगर (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या वेळी बहिणींसोबत टिपलेली त्यांची प्रसन्न छबी.

Read More »

मुरूड बाजारपेठेत आग

मुरुड : प्रतिनिधी    येथील महाराष्ट्र बँकेच्याशेजारी असलेल्या एका इमारतीला सोमवारी (दि. 16) रात्री आग लागली. या आगीत भाजी व फळांचे दुकान भस्मसात झाले. या इमारतीत कोणीही वास्तव करीत नसल्याने जीवितहानी झाली नाही. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मुरूड बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र आणि साई मेडीकल यांच्यामध्ये असलेल्या इमारतीत …

Read More »

हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदानस्थळी दीपोत्सव साजरा

कर्जत : बातमीदार चलेजाव चळवळीत सिद्धगड येथील जंगलात कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्या बलिदान भूमीत क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानने सोमवारी (दि. 16) मध्यरात्री दीपोत्सव साजरा करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी शेकडो दिव्यांच्या उजेडात उजळून गेली होती. कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक भाई …

Read More »

ढिसाळ आरोग्य यंत्रणेने घेतला महिलेचा बळी; संतप्त कुटुंबीयांची पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक; कारवाईची मागणी

पाली : प्रतिनिधी रुग्णवाहिका व त्यातील डॉक्टर वेळीच उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मंगळवारी पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या मयत महिलेच्या कुटुंबियांनी मंगळवारी (दि. 17) या आरोग्य केंद्रावर धडक दिली आणि याप्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील …

Read More »

देवाची सुटका

कोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे आजपासून खुली होत आहेत. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत जवळपास सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरू झाले असताना देव मात्र मंदिरात बंदिस्त होते. त्यामुळे देवांची सुटका करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर ठाकरे सरकारला देवानेच सुबद्धी दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील …

Read More »

लक्ष्मीपूजन दिवशी अनेक गावागावांमध्ये कबड्डी मैदानाचे शुभारंभ

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कबड्डी स्पर्धा अनेक महिने कोरोनामुळे वाया गेली व अद्याप कुठेही सामने न झाल्याने कबड्डी पट्टू बैचेन झाले आहेत. त्याचबरोबरीने रायगडची निवड चाचणी अद्याप घेण्यात आली नाही नसल्याने सरावासाठी असंख्ख गावातील खेळाडूने आपल्या लक्ष्मीचे  म्हणजे कबड्डी मैदानाचे दिपावलीच्या लक्ष्मीपूजन दिवशी शुभ दिवशी तालुक्यातील अनेक ठिकाणी शुभारंभ …

Read More »

‘आगरी दर्पण’समाजापुरते न राहता संपूर्ण ओबीसींचे व्यासपीठ व्हावे

प्रकाश अण्णा शेंडगे यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आगरी दर्पण मासिक आज 25 वर्षांची वाटचाल पुर्ण करीत आहे.ते आता आगरी समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण ओबीसी समाजाचे व्यासपीठ व्हावे व त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, म्हणजे आगरी समाजाबरोबरच ओबीसींही संघटीत होऊन आपल्या न्याय्य …

Read More »