अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी बुधवारी (दि. 4) मुंबईतून अटक केली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ अलिबाग येथे भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अन्वय नाईक व त्यांच्या आईचा मृतदेह 4 मे …
Read More »राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे आजपासून सुरू
मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेसह गुरुवार (दि. 5)पासून सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलाव उघडण्यास तसेच योगा इन्स्टिट्यूट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे. राज्य …
Read More »पेणमध्ये मूर्तीकार व निराधार महिलांना धान्य वाटप
मेकिंग द डिफरन्स संस्थेचा उपक्रम पेण : प्रतिनिधी मेकिंग द डिफरन्स या संस्थेचे कार्य महाराष्ट्रात सुरू असून लॉकडाऊन व चक्रीवादळ या संकटामुळे मूर्तिकार व कामगार यांचे नुकसान झाले. त्यांना मदत करताना वेगळेच समाधान मिळत आहे. संस्थेतर्फे यापुढेही या परिसरात अशीच मदत केली जाईल, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष दीपक विश्वकर्मा यांनी …
Read More »आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
हेल्पींगहॅन्ड सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील चाहुचीवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कल्याण येथील हेलपिंगहॅन्ड या सामाजिक संस्थे तर्फे शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. कर्जत तालुक्यातील भागूचीवाडी शाळेचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक हरिचंद्र आढारी यांनी हेलपिंगहॅन्ड या संस्थेशी संपर्क करून चाहुचीवाडी शाळेतील पहिली ते पाचवीच्या …
Read More »नेरळ-कळंब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बुधवारपासून बेमुदत उपोषण
कर्जत : बातमीदार माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ-कळंब रस्ता खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि रस्त्याचे काम करणार्या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे बुधवार (दि. 11) पासून बेमुदत उपोषण करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी नेरळ-कळंब या 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण …
Read More »स्वदेस फाऊंडेशनतर्फे शेळी संचाचे वाटप
पाली : प्रतिनिधी स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव विकास समिती मार्फत नुकतेच पाली तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सुधागड तालुक्यामधील 15 गावातील 26 आदिवासी बांधव व शेतकर्यांना शेळी संचाचे वाटप करण्यात आले. उस्मानाबादी जातीच्या दोन शेळ्या व प्रथमोपचार साहित्य यांचा या शेळी संचात समावेश असून, बाजार भावाप्रमाणे प्रत्येक संचाची किंमत 19हजार रुपये इतकी …
Read More »निधीअभावी रस्त्याचे काम रखडले
साळाव ते आगरदांडा राज्यमार्ग गेला खड्ड्यात मुरूड : प्रतिनिधी मुरुड हा पर्यटन तालुका आहे. मात्र राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधी प्राप्त होत नसल्याने मुंबईला जोडणार्या साळाव ते आगरदांडा या मुख्य रस्त्याचे काम रखडले आहे. त्याचा त्रास स्थानिकांबरोबरच पर्यटकांनासुद्धा सहन करावा लागत आहे. साळाव ते आगरदांडा या रस्त्यासाठी राज्यमार्ग योजनेअंतर्गत सात …
Read More »मिठाचा खडा
कांजूरमार्गची जागा मिठागराची असून त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. सबब ही जागा मुंबई महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाला परस्पर हस्तांतरित करणे नियमबाह्य आहे. या जागेवर परस्पर कारशेड उभारली जात असून त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे, असे पत्र केंद्र सरकारतर्फे राज्याच्या मुख्य सचिवांना धाडण्यात आले आहे. याचा अर्थ एवढाच की ठाकरे …
Read More »ओबीसी समाजाकडून आरक्षणासाठी तहसीलसमोर निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधी ओबीसी समाज बांधवांना मिळालेले आरक्षण बचाव करण्यासाठी आणि आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 3) जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी बांधवानी एकत्रित येऊन आंदोलन करून निदर्शने केली. रायगड जिल्ह्यातही ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन सर्व 15 तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले. याआधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे आंदोलन ओबीसी समाजातर्फे करण्यात …
Read More »‘लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती’
’मेट्रो’वरून भाजपचा टोला मुंबई : प्रतिनिधी ठाकरे सरकारने आरेमधीलमेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएपे कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्राने कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसे पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवले आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. प्रकल्प …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper