नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरूच ठेवायचे आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. कोरोनाची लस जेव्हा कधी येईल ती लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत कशी पोहचेल यासाठीही सरकारची तयारी झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (दि. …
Read More »पनवेल ः पत्रकार शैलेश चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी विशाल सावंत, अनिल कुरघोडे, मयूर तांबडे, दीपक घरत आदी उपस्थित होते.
Read More »मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा; आमदार गणेश नाईक यांची आयुक्तांना सूचना
नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊनमुळे देशात उत्पादन क्षमता कमी झाली. परिणामी सरकारकडे पुरेसा कर जमा झाला नाही. त्यामुळे पालिकांनाही शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा, अशा सूचना आमदार नाईक यांनी आयुक्तांना केल्या आहेत. कोविड सेंटर उभारताना त्यातील …
Read More »विविध कामे मार्गी लावून नागरिकांची गैरसोय टाळा; संजय भोपी यांची सिडकोकडे मागणी
पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनीतील विविध कामांना तत्काळ अंतरिम मंजुरी देऊन ती पूर्ण करण्यात यावी, अशा आशयाचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडको प्रशासनातील व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. कामांना लवकरात लवकर सुरुवात करून स्थानिक नागरिकांची होत असलेली …
Read More »नवी मुंबई मनपाचे स्वच्छतेला प्राधान्य; तब्बल 700 किलो कचरा उचलला
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेने कोविडवर लक्ष केंद्रित करतानाच स्वच्छ सर्वेक्षणाची तयारीही सुरू केली आहे. 2019-20 सालात देशात तिसरा, तर राज्यात पहिला क्रमांक आल्याने पालिकेचा हुरूप वाढला आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरासह पालिकेकडून वनखात्याच्या हद्दीतील किनारी भागांतील स्वच्छताही केली जात …
Read More »कर्जत तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान
परतीचा पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल कर्जत : बातमीदार – परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. हा अवकाळी पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी होणारा कर्जत तालुका भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लहान-मोठी जमीन बाळगणार्या प्रत्येक शेतकर्याचे भात हे प्रमुख पीक आहे. …
Read More »विरोधी पक्षनेते शेताच्या बांधावर
प्रवीण दरेकर यांनी केली माणगावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी माणगाव : प्रतिनिधी – परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतपिकांचे फारमोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी शेतांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली व बाधीत शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशा …
Read More »महिला सुरक्षा कायदे कडक करा
मुरूड भाजप महिला मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी – महिला सुरक्षितेबाबतचे कायदे अधिक कडक करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुरूड तालुका भाजप महिला मोर्चा तर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदन करण्यात आली. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांनी हे निवेदन स्वीकारले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर …
Read More »खालापुरात आढळला 11 फुटी अजगर
मोहोपाडा, खालापूर ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील मोहोपाड्याजवळील कांबे गावात तब्बल 11 फुटी अजगर आढळला. त्याला सर्पमित्राने सहकार्यांच्या साथीने पकडून जीवदान दिले.कांबे गावात अजगर असल्याची माहिती मिळताच खोपोली-खालापूर येथील स्नेक रेस्क्युअर्सच्या टीमचा सदस्य असलेला सर्पमित्र अक्षय गायकवाडने सहकार्यांसोबत घटनास्थळ गाठले. आपल्याकडे सर्वसाधारपणे सहा ते आठ फुटापर्यंत अजगर आढळत असतो, मात्र हा त्या …
Read More »रायगड पोलीस दलातील 444 जणांची कोरोनावर मात
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड पोलीस दलातील 452 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी 444 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून पुर्ण बरे झालेले पाच पोलीस कर्मचारी सोमवारी (दि. 19) पुन्हा एकदा कामावर रुजू झाले. अलिबाग पोलीस ठाण्यात जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper