Breaking News

महत्वाच्या बातम्या

विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई

श्रीवर्धन पोलिसांकडून हजारोंचा दंड वसूल श्रीवर्धन ः प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासकीय यंत्रणेला आव्हानात्मक ठरत आहे. श्रीवर्धन शहराच्या लगत असलेल्या भोस्ते गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस, तहसील कार्यालय व श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यांतर्गत नाकाबंदीत  32 मोठ्या वाहनांवर कारवाई करून …

Read More »

पोलीस हवालदार सुधीर मोरे महासंचालक पदकाने सन्मानित

खालापूर ः प्रतिनिधी दरवर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, मुंबई यांच्याकडून पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात येते. यावर्षी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुधीर मोरे यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. सुधीर मोरे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.  29 जानेवारी 1999पासून ते …

Read More »

रोह्यात बाहेरील नागरिकांचा लोंढा

ग्राम प्रशासन सतर्क रोहे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आल्यापासून रोहा  तालुक्यात बाहेर ठिकाणाहून 12,070 नागरिक आले आहेत. यामध्ये परदेशातून 30, परराज्यातून 182, तर राज्यभरातून 11,858 नागरिक आले आहेत. मागील दोन दिवसांत 155 नागरिक रोह्यात आले आहेत. या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील बहुतांश लोकांचे होम …

Read More »

कर्जत नगरपालिकेचा नागरिकांना दिलासा

लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांसाठी वेळेची नियमावली कर्जत ः बातमीदार एमएमआरडीए रिजनमधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे, मात्र त्यात सरसकट व्यवहार सुरू ठेवणे कर्जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.त्यामुळे कर्जत नगर परिषदेने पुढाकार घेऊन सर्वांना वेळ ठरवून देण्यात आली असून त्या-त्या दिवशी ती ती दुकाने …

Read More »

गोरगरिबांना अन्नधान्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जारी केले आहे. या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने  भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, गोरगरिबांना हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे हातात पैसे नाही. त्यामुळे आय फ्लेक्स टेक्नॉलॉजीसचे डायरेक्टर रणजित मच्छिंद्र नरुटे यांच्या माध्यमातून पनवेल या ठिकाणी गोरगरीबांना अन्न धान्य वाटप केले. …

Read More »

रानसई हद्दीतील वाड्यांची पाण्याच्या समस्येतून मुक्तता करा; आदिवासी बांधवांकडून मागणी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या आजूबाजूला असणार्‍या रानसई या ग्रामपंचायत हद्दीतील सहा वाड्यांच्या एक हजार  आदिवासी बांधवाना वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्याची कायमची पाणी टंचाईच्या  समस्येतून मुक्तता करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे. रानसई ग्रामपंचायत हद्दीतमध्ये सहा आदिवासी वाड्या आहेत. त्या पैकी …

Read More »

संगणकीय नेत्रविकार

आरोग्य प्रहर माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गामध्ये डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील …

Read More »

एमजीएम रुग्णालयाला एक हात मदतीचा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे रक्तदान

कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णामुळे रक्ताची कमतरता भासत असल्याने त्यांना तातडीने रक्त पुरवठा करता यावा म्हणून उपजिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम कामोठे रुग्णालयानी रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी पुढे …

Read More »

उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर लांबच लांब रांग

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पारप्रांतीय मजुरांना गावा कडची ओढ लागली असून त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी वैद्यकीय दाखल्यांची जरुरी असते. वैद्यकीय दाखल्यासाठी सोमवार (दि. 4) पासून उरण येथील पालवी हॉस्पिटल व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय समोर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. पालवी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश पाटील यांनी दररोज सुमारे 200 ते …

Read More »

होम क्वारंटाइन नागरिक रस्त्यावर

ग्रामस्थ भयभीत; प्रशासनाकडून कारवाईची मागणी श्रीवर्धन ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणत शासनाने मुंबई येथे अडकून पडलेल्या चाकरमान्यांना आपल्या गावी कोकणात जाण्याची मुभा दिली खरी, पण ती आता गावातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण मुंबईहून श्रीवर्धन तालुक्यात आलेल्या चाकरमान्यांना होम क्वारंटाइन करून त्यांच्या घरी …

Read More »