Breaking News

महत्वाच्या बातम्या

नगरसेवक रवींद्र इथापे यांच्या कार्यअहवालाचा प्रकाशन समारंभ

नवी मुंबई : बातमीदार : सभागृह नेते तथा भाजपचे नगरसेवक रवींद्र इथापे व माजी नगरसेविका सुरेखा इथापे यांच्या वतीने शनिवारी (दि. 29) कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्याचे व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन नेरुळ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे व कार्यअहवालाचे …

Read More »

आवरे येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान दिन

उरण : प्रतिनिधी : आत्माराम ठाकूर मिशनचे जे. जे. ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे येथे जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या समवेत …

Read More »

गुळसुंदे हायस्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा

रसायनी : रामप्रहर वृत्त : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील तुंगारतन विभाग विद्यामंदिरात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व त्यांच्यात विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विज्ञान दिनानिमित्त वांद्रे (मुंबई) येथील अध्ययन संस्थेमार्फत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्ययन …

Read More »

महिला क्रिकेट स्पर्धेत जगदंब संघाची बाजी

महाड : प्रतिनिधीयेथील भिलारे मैदानावर सुनील विलास कोरपे पुरस्कृत महिला क्रिकेट स्पर्धेत महाडमधील शिक्षिकांच्या जगदंब संघाने अंतिम फेरीत युनिक संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेत आठ महिला संघ सहभागी झाले होते. अंडरआर्म स्पर्धेला महिलांडून प्रतिसाद मिळाला. महाडसह पुणे येथून आठ संघांनी सहभाग घेतला. पुण्यातील दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या महिलांचा खेळ पाहून …

Read More »

वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव

पनवेल : रामप्रहर वृत्त : वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या संपदा पालव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख आणि पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी संपदा पालव यांचे सोमवारी (दि. 2) अभिनंदन केले. संपदा पालव यांची वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल …

Read More »

बदलापूर संघाने जेपीएल जिंकली

कर्जत : बातमीदारनेरळ येथील गोल्डन टीमने आयोजित केलेली जैन प्रीमियर लीग (जेपीएल) बदलापूरच्या रत्नराज जैनम संघाने जिंकली. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांचे विविध शहरांतील 14 संघ सहभागी झाले होते.नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जेपीएल खेळली गेली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, मोहोपाडा, पनवेल, पाली, नागोठणे येथील संघ, ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

कसोटीतही टीम इंडियाला ‘व्हाईटवॉश’

दुसर्‍या सामन्यासह मालिका न्यूझीलंडने जिंकली ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्‍यात सलग दुसर्‍या व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च येथील कसोटी सामन्यात तिसर्‍या दिवशी भारताने दिलेले 132 धावांचे आव्हान यजमान न्यूझीलंडने सात गडी राखत पूर्ण केले. यामुळे वन डेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले …

Read More »

‘सीएए’वरून माघार नाही!

ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा गरजले कोलकाता ः वृत्तसंस्थाकेंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या कोलकातामध्ये रविवारी (दि. 1) जाहीर सभा घेतली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)ला विरोध करीत आहेत, पण आम्ही सीएएवरून मागे हटणार नाही असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह …

Read More »

सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडात स्वच्छता अभियान

अलिबाग : प्रतिनिधीनिरूपणकार सचिन धर्माधिकारी यांचा 3 मार्च रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभाग व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी शासनाच्या वतीने या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर …

Read More »

‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण केला जातोय -डॉ. विनय सहस्रबुद्धे

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील तीन-साडेतीन महिन्यांचा घटनाक्रम पाहता अपप्रचाराची विषारी हवा एखाद्या केमिकल वॉरसारखी समाजात अस्वस्थता निर्माण करायला कारणीभूत ठरत आहे. हा एक प्रकारचा आतंकवाद आहे. चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) संसदेत …

Read More »