Breaking News

महत्वाच्या बातम्या

खालापुरात संशयास्पद कार

अपघातानंतर तिघे जण फरार खोपोली : प्रतिनिधी खालापुरात आठवडाभरापूर्वी अपघात झालेली कार संशयास्पद अवस्थेत पडून आहे. अपघातानंतर कारमधील तीन जणांनी जखमी अवस्थेत पळ काढल्याने या कारचे गूढ वाढले आहे. खालापूर शहरातून द्रुतगती मार्गाला जोडरस्ता असून आठवड्यापूर्वी पहाटेच्या वेळेस सुसाट वेगाने जाणारी कार जोगावडे वाड्यानजीक वळणावर रस्ता सोडून शेतात पलटी झाली. …

Read More »

भूसुरुंग स्फोटाने घरांच्या भिंतींना भेगा

पोलादपूरच्या कशेडी घाटामध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणात धमाके पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात कशेडी घाटामधील चोळई आणि धामणदिवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्यासाठी करण्यात आलेल्या भूसुरुंगाने परिसरात हादरे बसून अनेक घरांना तडे गेले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.कशेडी घाटात मंगळवारी (दि. 28) दुपारी चार वाजल्यापासून एल अँड टी या ठेकेदार …

Read More »

कुलाबा किल्ल्यात माघी गणेशोत्सव उत्साहात

अलिबाग ़: प्रतिनिधी येथील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणेश मंदिरात मंगळवारी (दि. 28) खास माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरतीने या उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी ओहोटीची वेळ साधत भाविकांनी गणेश पंचायतनाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने किल्ल्यात ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माघी गणेशोत्सवानिमित्त …

Read More »

एक्सर्बिया आणि शेतकरी वाद पुन्हा ऐरणीवर

भाडेकराराचे पैसे दिले नाहीत म्हणून शेतकर्‍यांनी केला कंपनीचा रस्ता बंद कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई तर्फे वरेडी येथे गृहप्रकल्प असलेल्या एक्सर्बिया कंपनीचा रस्ता शेतकर्‍यांनी बंद केला आहे. कंपनीचा रस्ता स्थानिक शेतकर्‍यांच्या जागेतून असून, त्याबाबत शेतकरी व कंपनी दोघांमध्ये भाडेकरार झाला होता, मात्र त्या करारानुसार पैसे मिळाले नसल्याने आपण अखेरचे पाऊल …

Read More »

पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!

पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लोप होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, भातकापणीनंतर बांबूच्या …

Read More »

सानपाडा सिडको वसाहत क्रीडा महोत्सवाला प्रतिसाद

नेरूळ : बातमीदारसानपाडा सिडको वसाहत क्रीडा व कला महोत्सवाला प्रतिसाद लाभला. या महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.या महोत्सवात बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल, धावणे, निबंध, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धा रंगल्या. फुटबॉल स्पर्धेत 28 संघ सहभागी झाले होते. बुद्धिबळ स्पर्धेत 46, तर कॅरम स्पर्धेत 58 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. याशिवाय …

Read More »

खालापूर वकील संघटनेचा क्रीडा महोत्सव

खोपोली ः प्रतिनिधीयेथील प्रख्यात वकील विकास म्हात्रे यांच्या प्रयत्नाने टाटा कंपनीच्या सायमाळ क्रीडांगणात क्रीडा महोत्सव साजरा झाला. या वेळी दिवाणी न्यायाधीश सोनपरी गाडे उर्फ ब्राह्मणे यांच्या हस्ते आणि दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे, सरकारी वकील सतीश नाईक, श्री. ब्राह्मणे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यात आला.  वकील न्यायाधीश व कर्मचारी …

Read More »

जोकोव्हिच-फेडरर लढतीची पुन्हा पर्वणी

सिडनी : वृत्तसंस्थागतवर्षी झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यानंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हे दोन सर्वोत्तम टेनिसपटू ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही नामांकित खेळांडूचा खेळ पाहणे म्हणजे जगभरातील तमाम टेनिसप्रेमींसाठी गुरुवारचा दिवस पर्वणीच ठरणार आहे. विशेष …

Read More »

‘यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक

ऑस्ट्रेलियाचे पॅकअप पोचेफस्ट्रम : वृत्तसंस्थाअथर्व अंकोलेकर याने चिवट झुंज देत फटकावलेले अर्धशतक आणि यशस्वी जैस्वालने साकारलेली अर्धशतकी खेळी यामुळे गतविजेत्या भारताने ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी हरवत 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.अंकोलेकर आणि यशस्वी यांच्या अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 बाद 233 धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना कार्तिक त्यागीच्या अप्रतिम …

Read More »

भारताचा ‘सुपरहिट’मॅन विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या सामन्यात मालिकाही खिशात हॅमिल्टन : वृत्तसंस्थारोहित शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा थरारक विजय नोंदवत मालिकाही खिशात घातला. हिटमॅन रोहितने पाठोपाठ दोन षटकार मारून सामना गाजवला. तत्पूर्वी मोक्याच्या क्षणी मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर षटकार जाऊनही नेटकी गोलंदाजी केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.भारताने दिलेल्या 180 धावांच्या …

Read More »