पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष, आरपीआय मित्र पक्ष युतीच्या उमेदवार रुचिता लोंढे यांनी आघाडी घेतली आहे. जोरदार घोषणा देत रविवारी (दि. 29) लोंढे यांचा प्रचार करण्यात आला. या वेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती …
Read More »खोपोलीजवळ टेम्पोचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एकजण गंभीर जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेषतः खंडाळा घाटात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपघातांची ही मालिका सुरूच असून, रविवारी (दि. 29) दुपारी 12.30च्या सुमारास एक्स्प्रेस वेमार्गे खोपोली बाह्यवळण रस्त्याजवळ एका टेम्पोचा अपघात होऊन आतील तीन कामगार जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी आहे. नागपूरहून नागोठणे येथे लोखंडी …
Read More »देशातील तरुणाईला अराजकतेविषयी चीड
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सूचक प्रतिपादन नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या देशातील तरुण-तरुणींना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड असून, जातीवाद आणि घराणेशाही त्यांना आवडत नाही. योग्य व्यवस्थाच तरुणाईला आवडते व ते अशा व्यवस्थेसोबत असतात, असे सूचक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’ या आपल्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते देशातील जनतेशी रविवारी …
Read More »व्ही. के. हायस्कूलचा शतक महोत्सवी सोहळा दिमाखात
पनवेल : वार्ताहरकोकण एज्युकेशन सोसायटीच्या विठोबा खंडाप्पा (व्ही. के.) विद्यालयाचा शतकपूर्ती सोहळा रविवारी (दि. 29) दिमाखात झाला. या वेळी शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज एका व्यासपीठावर आले, तर माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते.संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार …
Read More »उल्हास नदी संवर्धनाचा प्रयत्न
बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही, तर नद्यांमधील जीवांचे आयुष्यदेखील प्रदूषित पाण्यात असल्याने कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हास नदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदीमध्ये होतो आणि ही नदी अनेक …
Read More »पारा घसरला
ऋतुचक्र बदलत असते, परंतु निसर्गाची परिक्रमा ही ठरलेलीच असते. अलीकडच्या काळात मात्र त्यात प्रचंड बदल झालेला आहे. हल्ली कधीही पाऊस पडतो. यंदा तर वरुणराजाने धो धो बरसून सर्वांना अक्षरश: झोडपले. तरीही अधेमधे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा जाणवत होता. अखेर थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. तीदेखील हुडहुडी भरविणारी. तशी थंडीची …
Read More »अलिबाग ः सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती समुद्रकिनारे असते. त्यामुळे वीकेण्डला जोडून आलेली ही पर्वणी साधण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. (छाया : जितू शिगवण)
Read More »‘आध्यात्मिक साधना सर्व शारीरिक व्याधींपासून दूर ठेवते’
मुरूड ः प्रतिनिधी मुरूडजवळील डोंगरी गावात श्री स्वामी समर्थ मठ गेली अनेक वर्षे उत्तमरीत्या काम करीत आहे. निसर्गरम्य डोंगरी गावात समुद्रासमोर विशाल अशा मठात हजारो भक्त रोज दर्शनासाठी येतात व स्वामीभक्त त्रिशाताई भक्तांशी संवाद साधतात. त्या स्ववादातून हजारो भक्तांची गार्हाणी ही शारीरिक व्याधींची असतात. म्हणूनच त्रिशाताई यांनी मुरूड शहरात माली …
Read More »सिद्धगडावर बलिदान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा
कर्जत ः प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुतात्मा झालेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी 1 आणि 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगडावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार …
Read More »‘वीज बिल वसुलीसोबतच ग्राहकसेवेला प्राधान्य द्या’
पेण ः प्रतिनिधी थकबाकी वसुली व वीजचोरांविरूद्ध मोहीम राबवण्यासोबत सर्वोत्तम ग्राहकसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. पेण, अलिबाग आणि पनवेल ग्रामीण येथे उपविभागीय अभियंता ते शाखा अभियंत्यांपर्यंतच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी पेण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper