दुसर्या टप्प्यातील खारकोपर ते जासई दरम्यानचा अडथळा दूर उरण : वार्ताहर बहूप्रतिक्षित नेरूळ-उरण रेल्वेच्या दुसर्या टप्प्याचे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खारकोपर ते रांजणपाडा दरम्यान असलेल्या खाजगी जमिनीचे संपादन रखडले होते. या प्रकल्पामध्ये सुमारे 67 गुंठे खाजगी जमिन संपादित करावी लागणार आहे. या 67 गुंठे जमिनीचे निवाडे अंतिम …
Read More »न्यायास विलंब कुठवर?
बलात्कारासारख्या गुन्ह्यात संबंधित बळी तरुणीला वा तिच्या पश्चात तिच्या कुटुंबियांना पुन्हा पुन्हा न्याययंत्रणेसमोर उभे करणे हे तितकेच अन्यायकारक आहे. या विलंबातून त्यांच्या वाट्याला येणार्या अवहेलनेची, क्लेषाची कल्पना करता येणार नाही. आरोपींच्या मानवी हक्कांची बारकाईने दखल घेणार्या न्याययंत्रणेने संवेदनशीलतेचा समतोल साधायलाच हवा. हैदराबादेत अलीकडेच झालेल्या एका डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या …
Read More »बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी लाच
अहमदनगर : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैद्राबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी …
Read More »कितीही आंदोलने झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच – रविशंकर प्रसाद
मुंबई : प्रतिनिधी नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात दिल्ली, पाटणा, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, मुंबईमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडताहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नागरिकत्व विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. कितीही आंदोलने झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व …
Read More »उद्धव ठाकरेंकडून खुर्ची वाचवण्याची कवायत; फडणवीसांचा प्रतिटोला
नागपूर ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपली खुर्ची वाचवण्याची कवायत करीत आहेत. आपल्या बाजूला बसलेले पक्ष कसे खूश राहतील, त्यांचे मन कसे राखले जाईल याचा विचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे, मात्र शेतकर्यांच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिले जात नाही. म्हणूनच आम्ही सभात्याग केला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »सुधारित नागरिकत्व कायद्याचे विद्यार्थ्यांकडून समर्थन
पुणे ः प्रतिनिधी देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन होत असताना पुण्यात मात्र वेगळे चित्र दिसत आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, दुसरीकडे देशभरात मात्र सुधारित …
Read More »महिलांनी आपल्या मनातील भीती दूर करावी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उंचावले मनोबल, महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधी आज सर्वच क्षेत्रांत महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना महिलांनी मनातील भीती दूर करावी, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. अबोली रिक्षा महिला संघटनेच्या वतीने पनवेलमध्ये महिलांसाठी मोफत रिक्षा प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 19) करण्यात …
Read More »एक्स्प्रेस वेवरून कोसळला रसायनाने भरलेला टँकर, ट्रान्सफार्मर फुटला; तीन तास वाहतूक ठप्प
खोपोली ़: प्रतिनिधी एक्स्प्रेस वेवरून पुण्याकडून मुंबईकडे येणारा रसायन भरलेला टँकर गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळील पुलावरून खाली आडोशी-ताकई रस्त्यावर कोसळला. सदर टँकर विद्युत ट्रान्सफरला धडक देऊन कोसळल्याने मोठा आवाज होऊन ट्रान्सफार्मर फुटला व टँकरला आग लागली. यानंतर आडोशी रस्त्यावर आगीचे मोठमोठे लोट निघायला सुरुवात झाली. या …
Read More »मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; पाण्यासाठी वेळेत उपाययोजना करा, आमदार महेश बालदी यांची विधानसभेत जोरदार मागणी
पनवेल ः प्रतिनिधी शेतकर्यांना देण्यात येणार्या मदतीप्रमाणे उरण भागातील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, त्याचबरोबर धरण व एमआयडीसीच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गुरुवारी (दि. 19) नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. पुरवणी मागणीवर चर्चा …
Read More »हे तर गुंडांचेच सरकार -किरीट सोमय्या
मुंबई ः उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंडांचे सरकार असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नागपुरातील महापौरांवर झालेला गोळीबार आणि शिवसेनेकडून मिळत असलेल्या धमक्या यावरून हे सरकार गुंडांचे असल्याचे सिद्ध होत आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. शिवसेनेविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने धमक्या येत असल्याची तक्रारही किरीट सोमय्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper