नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार आहे. रविवारी 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. शुक्रवारी सरावादरम्यान रोहितला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने लगेचच सरावसत्र सोडलं होतं. यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने रोहितवर …
Read More »भारतीय महिलांकडून अमेरिकेचा धुव्वा
पहिल्या सामन्यात 5-1ने मिळविला विजय भुवनेश्वर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत अमेरिकेचा 5-1 अशा गोलफरकाने धुव्वा उडवला आहे. ओडिशातील कलिंग हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने आपले वर्चस्व गाजवले. भारताच्या विजयात गुरजीत कौरने निर्णायक भूमिका निभावली. गुरजीतने दोन अप्रतिम …
Read More »निकालापूर्वी अन् निकालानंतर…
महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांचा वारसा जोपासणारे राज्य म्हणून देशात ओळख आहे. राज्यात राजकीय वैमनस्य, जातीयता, सामाजिक विषमता तसेच जातीभेदाला थारा नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचे निकाल स्पष्ट झाले असून लोकसभेच्या सातारा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या या पोटनिवडणुकीत विद्यमान …
Read More »विधानसभा : लोकशाहीचे महामंदिर
विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनता जनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता. प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक. त्या उपासकांचे सेवासाधनेचे संवाद म्हणजेच विधिमंडळातील चर्चा. सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, सवाल आणि …
Read More »…अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी सत्तावाटपाच्या अर्ध्या-अर्ध्या फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेला भाजपने अखेर निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाजपने म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता भाजपच्याच हाती राहणार असल्याने शिवसेना आता काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे. विधानसभा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार; श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू होणार
पनवेलः प्रतिनिधी/बातमीदार पनवेलमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने 40हून अधिक जणांचा चावा घेतल्यानंतर निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार निर्बिजीकरण केंद्र व त्याचबरोबर निर्बिजीकरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पार पाडली. निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद न …
Read More »मुरूडचा समुद्रकिनारा उद्ध्वस्त होण्याची भीती
कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनार्याची धूप, लाटांच्या मार्यामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्याची. समुद्रकिनारा या पर्यटनवृध्दी होणार्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष …
Read More »वेगवान उपाययोजना हवी
अनेक मानवनिर्मित वस्तू व कृतींमुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणात घातक वायूंचे उत्सर्जन होत असून परिणामस्वरुपी पृथ्वीवरील तापमानात वाढ होते आहे. या तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरील हिमनग तसेच उंच पर्वतराजींवरील हिमावरण मोठ्या प्रमाणात वितळत असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ होऊ लागल्याचे गेल्या अनेक वर्षांत आढळून आले आहे. येत्या अवघ्या 30 वर्षांत देशाची आर्थिक …
Read More »दिवाळीत 112.3 डेसिबल ध्वनी प्रदूषणाची नोंद
हरित फटाके संकल्पनेला नागरिकांचा प्रतिसाद; 15 वर्षांतील सर्वात कमी प्रदूषण अलिबाग : प्रतिनिधी राज्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली असली तरी यावर्षी कानठळ्या बनवणार्या फटाक्यांचा आवाज अत्यंत कमी प्रमाणात ऐकायला मिळाला. गेल्या 15 वर्षांतील सर्वात शांत दिवाळी यंदा सर्वत्र साजरी झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषण …
Read More »खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन भंगार अवस्थेत; नवीन वाहनाची प्रतिक्षा
खोपोली : प्रतिनिधी तालुक्याचा कारभाराची जबाबदारी असलेल्या खालापूर तहसीलदारांचे शासकीय वाहन दोन वर्षापासून बंद असून, वर्षभरापूर्वी मागणी करूनही त्यांना अद्याप नवीन वाहन मिळालेले नाही. खालापूर तालुका वेगाने विकसित होत आहे. मोठे गृहप्रकल्प, कारखानदारीचा पसारा वाढत आहे. 2011च्या जणगणनेनुसार खालापूरची लोकसंख्या 2,07464 होती. त्यात आता प्रचंङ वाढ झाली असून तालुका विस्तारत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper