अलिबाग : प्रतिनिधी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात 1519 गावांमधील 16 हजार 534 हेक्टर क्षेत्रावरील भातशेती, भाजीपाला, आंबा बागयतींचे नुकसान झाले आहे. नवीन शासन निर्णयानुसार शेतकर्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार 400 रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी …
Read More »पनवेलमध्ये विकासकामे सुरूच; गटार बांधकामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत पनवेल शहरासह विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली जात आहेेत. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गटाराचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »देशातून प्लास्टिक होणार हद्दपार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पर्यावरणाची हानी करणार्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. आता 2 ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिकबंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा होणार समारोप नाशिक : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 19) नाशिकमध्ये येत असून, येथे त्यांची भव्य सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप होईल. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप रणशिंग फुंकून शक्तिप्रदर्शन करणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये …
Read More »जमीन धोरणाचे सरकारी खासगीकरण
राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभाग यांच्याकडील संकीर्ण आदेशाद्वारे जमिनीच्या मोजणी दरात दुप्पट वाढ झाल्याचे आदेश जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकाद्वारे राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीय भूमी अभिलेख कार्यालयांना कळविण्यात आले आहेत. ही वाढ 10 फेब्रुवारी 2010 रोजीपासून लागू झाली असून पूर्वीच्या सरकारी …
Read More »रागाची कारणमीमांसा
मोबाइलच्या अतिवापराची परिणती वाढत्या रागात होते आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ पुन्हा पुन्हा मोबाइलच्या अशातर्हेने व्यक्तीच्या मानसिकतेवर होणार्या परिणामांकडे वारंवार लक्ष वेधत आहेत. रागाच्या भरात होणार्या या गंभीर गुन्ह्यांचा मानसोपचार तज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास होण्याची गरज निश्चितच दिसते आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सोमवारी एका 13 वर्षांच्या मुलाने आपल्या 30 वर्षीय …
Read More »पळस येथे साखरचौथ गणेशोत्सव
Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी विभागातील पळस येथील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेला 20 वा साखरचौथ गणेशोत्सव धार्मिक वातावरणात साजरा झाला. मंगळवारी सकाळी पोलीस पाटील बबन शिंदे दाम्पत्याच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी दुपारी धनिष्ठा ठमके (पोफळघर) यांचे जय बजरंग महिला नाच मंडळ आणि अस्मिता धाडवे (वणी) यांचे मरीआई …
Read More »वडिलांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी
कोशिंबळे येथील कानाडे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे धाव माणगाव : प्रतिनिधी शेतावर खत टाकण्यासाठी गेलेले आपले वडील तुकाराम लहु कानाडे यांचा मृतदेह दोन दिवसांनी गवतात आढळला. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र माझ्या वडिलांचा मृत्यू संशयास्पद असून, या प्रकरणाची चौकशी गुप्तचर खात्यामार्फत करण्यात यावी, अशी मागणी कोशिंबळे तर्फे निजामपूर …
Read More »‘राहुल गांधी देश कुठे घेऊन जाताहेत?’
झारखंड ः वृत्तसंस्था एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे राहुल गांधी देश कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत? आम्ही जेव्हा बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला तेव्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याचे पुरावे मागितले. आम्ही जेव्हा सर्जिकल स्ट्राइक केला तेव्हा राहुल गांधींनी त्याचा निषेध केला. राहुल गांधी यांनी आता किमान आपल्या देशातील जनतेला …
Read More »खालापुरात राष्ट्रीय लोक अदालत
14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली; 69 लाख 68 हजार 25 रुपयांची वसुली खालापूर : प्रतिनिधी येथील दिवाणी न्यायालय आणि तालुका विधिसेवा समिती यांच्या वतीने खालापूर येथे शनिवारी (दि. 14) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 14 प्रलंबित व 19 वादपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात एकूण 69 लाख 68 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper