Breaking News

महत्वाच्या बातम्या

विविध समित्यांकडून नियोजन

एखादा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टीमवर्क आवश्यक असते. हाती घेतलेले काम मार्गी लागण्यास सांघिक प्रयत्नांनी मदत होते. त्याची प्रचिती सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्‍या आरोग्य महाशिबिरात येते. महाशिबिराच्या नियोजनासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू, निमंत्रण, स्वागत, विविध रोग तपासणी, परिवहन, डॉक्टर व वैद्यकीय …

Read More »

स्मिथने ऑस्ट्रेलियाला सावरले

बर्मिगहॅम : प्रतिनिधी जवळपास दीड वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या वेगवान मार्‍याचा आणि चाहत्यांच्या टोमण्यांचा सक्षमपणे मुकाबला करून अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झुंजार शतक साकारले. त्यामुळे सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीसमोर ढेपाळणार्‍या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 284 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

पनवेल : बातमीदार पनवेलमध्ये 4 ऑगस्टला विशेष बालवयोगटासाठी मिनी जलद चषक राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा व खुल्या गटासाठी मिनी ब्लिट्झ (अती जलद) चषक अशा दोन स्पर्धांचे आयोजन विरुपाक्ष मंगल कार्यालय सभागृहात करण्यात आले आहे. अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मागील चार राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये एक हजार 500हून …

Read More »

गुजरातने रोखला दिल्लीचा विजयरथ

मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात अखेरीस दबंग दिल्लीचा विजयरथाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने रोखला आहे. मुंबईत झालेल्या सामन्यात गुजरातने दिल्लीवर 31-26च्या फरकाने बाजी मारली. रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्लीने आपल्या पराभवाचे अंतर सात गुणांपेक्षा कमी ठेवल्यामुळे त्यांना एक गुण देण्यात आला. या एका गुणामुळे दिल्ली आपले पहिले स्थान कायम राखून आहे. …

Read More »

रायगडात अतिवृष्टीचा इशारा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 2) दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी व खाडी किनार्‍यावरील तसेच डोंगर उतारावर असणार्‍या गावांना जिल्हा प्रशासनाने  सतर्कतेचा इशारा दिला आहे.  गुरुवारी पावसाचा जोर कमी होता. आजही सकाळी पावसाने काहीशी …

Read More »

उरण शहरात बेशिस्त वाहनांवर कारवाई

उरण ः वार्ताहर उरण शहरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच असून, या वाहतूक कोंडीमुळे बाहेरून शहरात येणार्‍या तसेच उरणवासियांना त्रास सहन करावा लागत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी त्यांच्या वाहतूक पोलीस पथकासह उरणमध्ये बेशिस्त वाहन चालविणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस नायक …

Read More »

कामगार दिनानिमित्ताने कर्मचारी मार्गदर्शन मेळावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ पनवेल महानगरपालिका यांच्या वतीने राष्ट्रीय सफाई कामगार दिनानिमित्ताने भव्य कामगार कर्मचारी मार्गदर्शन मेळावा ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कामगार कर्मचारी मेळाव्याचे उदघाटन युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  संतोषभाई घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, …

Read More »

महासभेवेळी संविधानाची प्रत ठेवून कामकाज करावे -प्रकाश बिनेदार

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेच्यावेळी भारतीय संविधानाची प्रत ठेवून सभेचे कामकाज चालवावे, अशी मागणी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. अनेक महानगरपालिकेत महासभेचे कामकाज चालू होताना ‘राजदंड’ सभेत ठेवला जातो परंतु राजदंड ठेवण्यास कोणताही कायदेशीर आधार आहे किंवा नाही, याची कल्पना …

Read More »

‘साहित्यसंपदा’चे दुसरे साहित्य संमेलन उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे नुकतेच दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28 जुलै) झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार ए. के. शेख, तर स्वागताध्यक्ष स्मित शिवदास होते. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. या वेळी ग्रंथोत्सवाचे …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये हालचालींना वेग; 28 हजार सैनिक तैनात

श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असतानाच खोर्‍यात सुरक्षा दलाच्या 280 कंपन्या (28 हजार जवान) तैनात करण्यात येत आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील तसेच खोर्‍यातील इतर ठिकाणांवर जवान तैनात केले जात आहे. या सुरक्षा दलांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि भारत-तिबेत …

Read More »