Breaking News

महत्वाच्या बातम्या

प्रभाग समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ची सभा शुक्रवारी (दि. 22) झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेस महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. या सभेत आसूडगाव, हनुमानपाडा येथील भाऊ भोपी ते …

Read More »

भारत-पाक सामन्याबाबतचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच : बीसीसीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये म्हणून दबाव वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने याबाबतचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा अथवा खेळू नये, याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय …

Read More »

शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता उद्या मिळणार

लखनऊ : वृत्तसंस्था पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी (दि. 24) दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी एका क्लिकने देशातील 12 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. मोदी सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात …

Read More »

शरद पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ

फलटण : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीला तोंड फुटले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या पवार यांना त्याचा शुक्रवारी (दि. 22) फलटण दौर्‍यात अनुभव आला. पवारांच्या भाषणादरम्यानच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना …

Read More »

सैनिकांचे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचित

आजी-माजी सैनिकांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे अलिबाग : प्रतिनिधी महाड तालुक्यातील फौजी आंबवडे हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचीत आहे.   फौजी आंबवडेमधील आजीमाजी सैनिकांनी शुक्रवारी (दि. 22) रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेवून त्यांना आपल्या गावातील समस्या दूर करण्याबाबत साकडे घातले.फौजी आंबवडे गावाला सुमारे 250 …

Read More »

उच्चशिक्षण पदवी महत्त्वाची -संदीप गांगल

रोहे : प्रतिनिधी जीवनात उच्च शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणातील पदवीही महत्त्वाची असते, असे प्रतिपादन संदीप गांगल यांनी येथे केले.कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात संदीप गांगल उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यात तृतीय …

Read More »

मिनीट्रेनच्या प्रदर्शनीय इंजिनाला नवा साज

कर्जत : बातमीदार शतकमहोत्सव साजरा करणार्‍या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनचे सुरुवातीच्या काळात चालविले जाणारे इंजिन नेरळ स्थानकात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले आहे. त्या वाफेवर चालविल्या गेलेल्या इंजिनाला नवीन साज देण्यात आला आहे.नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन 1907 मध्ये चालविण्यास सुरुवात झाली. त्यावेळी मिनीट्रेनसाठी कोळशापासून तयार होणार्‍या वाफेवर चालणारी चार इंजिने जर्मनीमधून आणण्यात आली होती. त्यापैकी …

Read More »

काँग्रेसचे सुभाष भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्जत : प्रतिनिधी  केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीने प्रभावीत होऊन माथेरानमधील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष भोसले यांनी बुधवारी (दि. 20) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कर्जत तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका सरचिटणीस प्रविण पोलकम आणि प्रज्ञा प्रकोष्टचे कोकण प्रांत संयोजक नितीन कांदळगावकर यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.   काँग्रेस पक्षात आपल्या …

Read More »

मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहीम

अलिबाग : प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जे नागरिक मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकले नाहीत त्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी भारत  निवडणूक आयोगाने दिली आहे. 23 व 24 फेब्रुवारी असे दोन दिवस मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व 2693 मतदार केंद्रांवर या …

Read More »

भाजपच्या उमेदवारांना विजयी करा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन कडाव : प्रतिनिधी मागील अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. कर्जत तालुक्यातील किरवली व …

Read More »