Breaking News

महत्वाच्या बातम्या

दिघोडे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळवाटप उपक्रम

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य उरण : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश बामा पाटील यांच्यामार्फत सोमवारी (दि. 18) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच लेझीम व फळवाटप करण्यात आले. या …

Read More »

रोहा-पांगळोली येथे स्थानिक प्रशासनाकडून आढावा

अलिबाग ः रामप्रहर वृत्त रोहा तालुक्यातील पांगळोली येथील पशुपालकांनी पशूसंवर्धन विभागाला गावातील जनावरे मृत झाल्याचे कळविले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या तातडीच्या निर्देशानुसार मंगळवारी (दि. 19) प्रांताधिकारी विट्ठल इनामदार, उपायुक्त, जिल्हा पशूसंवर्धन डॉ. रत्नाकर काळे, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम, रोहा तहसीलदार कविता जाधव, …

Read More »

पाटीदार समाजातील महिलांना योजनांविषयी मार्गदर्शन

खारघर : रामप्रहर वृत्त अटल फाऊंडेशनच्या प्रयत्नाने पाटीदार समाजातील खारघरमधील महिलांना पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना ड्राइविंग, ब्यूटीपार्लर व बेकरी प्रशिक्षण आणि कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या परिवारांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत आदी योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी अटल फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला व बालकल्याण माजी सभापती …

Read More »

तळोजातील भुयारी मार्गाची रेल्वे अधिकार्‍यांकडून पाहणी

पनवेल : वार्ताहर तळोजा रेल्वे फाटकावर परिसरातील भुयारी उभारलेल्या भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेचे अतिरिक्त उपविभागीय व्यवस्थापक प्रदीप पोळ यांनी पाहणी केली. भुयारी मार्गात पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश अभियंता विभागाला दिले. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वारवर असलेल्या रेल्वे फाटकच्या दोन्ही बाजुने होणारी वाहतूक कोंडी …

Read More »

भाजपच्या प्रयत्नाने करंजाडे पाणीप्रश्न होतोय सुरळीत

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या करंजाडे पाणीप्रश्नावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असुन सद्यस्थितीत पाणीपुरवठा 12.5 एमएलडीपर्यंत होत आहे, तर पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थिती पूर्णतः पूर्वपदावर येईल व 14-15 एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मिळाली. भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांची …

Read More »

संसदेत शिवसेनेचा गट स्थापणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजधानी दिल्लीत घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या 12 खासदारांनी आज हिंदुत्ववादी विचारांना आणि युतीचे सरकार स्थापण्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यानंतर आम्ही संसदेत शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. राहुल शेवाळे गटनेते असतील, तर भावना गवळी मुख्य प्रतोद असतील, असे सांगत …

Read More »

भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आणि जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. पनवेलमधील …

Read More »

सुटे धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे; केंद्राची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने सुट्या धान्यावरील पाच टक्के जीएसटी मागे घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्वीट करून हा याबाबत माहिती दिली. यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही. जीएसटी लागू झाला तेव्हा …

Read More »

पावसाळी हंगामात रानभाज्या बहरल्या

मुरूड : प्रतिनिधी दमदार पावसामुळे बाजारात रानभाज्या विक्रीसाठी आल्या असून औषधी गुणांमुळे खवय्यांची त्यास पसंती लाभत आहे. यातून कष्टकरी, आदिवासींना पावसाळी हंगामात रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे. कोकणाला मोठे वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती या प्रांतात आढळतात. याचबरोबर आरोग्यवर्धक रानभाज्या पावसाळ्यात उगवतात. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्या जातात. …

Read More »

पूरग्रस्तांना आधी मदत मग पुनर्वसन!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; वर्ध्यात पाहणी वर्धा : प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कान्होली गावास भेट दिली. पूरग्रस्तांना आधी अधिकाधिक आर्थिक मदत …

Read More »