Breaking News

महत्वाच्या बातम्या

तळीयेचा बहादूर जवान भारतीय सैन्यात ठरला अव्वल

आई-वडिलांना खरी श्रद्धांजली असल्याची भावना केली व्यक्त पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये दुर्घटनेत आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या बहादूर जवान अमोल कोंडाळकर भारतीय सैन्यात  अव्वल ठरलाय. भारतीय सैन्यात 150 जणांच्या ग्रुपमध्ये कॉम्बॅट इंजिनिअरींग इन्स्ट्रक्टर या कोर्समध्ये प्रथम येत पदक पटकावले. आई-वडिलांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त …

Read More »

पनवेलमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची शनिवारी बैठक

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी (दि. 23) पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन असेल, अशी माहिती भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. केशव उपाध्ये म्हणाले की, या बैठकीस भाजप प्रदेश प्रभारी …

Read More »

यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार

गणेशात्सवासाठी ज्यादा एसटी बस सोडण्याचेही निर्देश मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यात दहीहंडी व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने या वर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासन, सार्वजनिक …

Read More »

माथेरानमध्ये मंगळवारी महास्वच्छता अभियान

श्री सदस्य करणार शार्लोट तलावाची स्वच्छता कर्जत : बातमीदार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून मंगळवार (दि. 26) पासून माथेरानमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात माथेरान शहर आणि कर्जत तालुक्यातील हजारो श्री सदस्य सहभागी होणार असून, ते शार्लोट तलावामधील गाळ काढणार असून परिसराची स्वच्छता करणार आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर जंगलातील गाळ …

Read More »

नागोठण्यात महिलांचे आरोग्य विषयावर चर्चासत्र

नागोठणे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महिलांचे आरोग्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांचे आरोग्य व त्यांना भेडसावत असलेल्या समस्या तसेच महिलांना …

Read More »

थकीत बिले अदा करावीत; महावितरण कॉन्ट्रॅक्टर संघटनेची मागणी

पेण : प्रतिनिधी महावितरणची अनेक कामे ठेकेदारी पद्दतीने केली जात आहेत. मात्र कित्येक महिने होऊन गेले तरी महावितरण कंपनीने संबंधित ठेकेदारांची बिले अदा केलेली नाहीत. या थकीत बिलांची रक्कम त्वरित अदा करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि. 19) महावितरणच्या पेण येथील मुख्य …

Read More »

एम इंडिकेटरमधून हटविले लब्धी गार्डनचे नाव

मध्य रेल्वेने केला नेरळकरांच्या भावनांचा आदर कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नावापुढे जंक्शन ऐवजी लब्धी गार्डन असे एम इंडिकेटरवर दर्शविले जात होते. याबाबत नेरळ ग्रामस्थ व प्रवाशांनी  मध्य रेल्वेच्या ट्विटर हॅण्डल आणि रेल्वेच्या फेसबुक पेजवर तक्रारींचा भडीमार केला. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ जंक्शन …

Read More »

रायगडकरांची पाणीटंचाईची समस्या सुटणार

जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव भरले अलिबाग : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाची 28 पैकी 20 धरणे पूर्णपणे भरली आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) अखत्यारितील आठ लुघपाटबंधारे प्रकल्प आणि 39 पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील बहूतांश …

Read More »

चोळई गाव बनलेय दरडग्रस्त, अपघातप्रवण क्षेत्र

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण क्षेत्र आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. हे दुहेरी संकट ओढविण्यामागे प्रशासनच कारणीभूत आहे. नैसर्गिक आपत्ती या सबबीखाली या गावावर ओढविणार्‍या आपत्तींचे वर्णन करून आजमितीस सर्व संकटांना पांघरूण घालून बळींच्या वारसांना मदत आणि आपत्तीप्रवण …

Read More »

वचनपूर्तीचे समाधान

महाराष्ट्रात जवळपास गेला महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे काहींच्या चेहर्‍यावर निराशेचे ढग दाटून आलेले दिसले खरे, परंतु त्याच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 टक्के ओबीसी आरक्षणासह त्वरीत घेण्याचे आदेश दिल्याने समाजातील एका मोठ्या समुहाला दिलासा मिळाला आहे. गेले …

Read More »