Breaking News

महत्वाच्या बातम्या

पेण खारेपाट तहानलेलाच!; अधिकार्‍यांची आश्वासने यंदाही हवेत विरली

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट भागाला 10 मेपासून आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होणार असल्याने या भागात मोठी पाणीबाणी निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात हेटवणे, शहापाडा, आंबेगाव अशी तीन तीन धरणे असूनदेखील या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात दुबार पीक घेतले जाते तर खारेपाट भागात पीक सोडाच …

Read More »

अखेर कर्जत तालुक्यात शासकीय टँकर सुरू; दोन गावे, चार वाड्यांना पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यात पाणीटंचाई सुरु झाली असून, सोमवारी (दि. 9) मोगऱज, पिंगळस या दोन गावांना आणि ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, पेठ, भूतीवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंतराट, नीड यांचा …

Read More »

महामार्ग चौपदरीकरणाचे 80 टक्के काम पूर्ण

देशात महामार्गांचे जाळे झपाट्याने विकसित होत आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 दुसरा टप्पा पुर्णत्वाच्या दिशेने आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक होत आहे. गेली 12 वर्षे पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कोकणवासीयांना खुपच मनस्ताप सहन करावा लागला होता …

Read More »

म्हणे जनतेशी आघाडी!

आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी देशातील कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही असे सांगताना केजरीवाल यांनी आपली आघाडी ही देशातील 130 कोटी जनतेशीच असेल असे फिल्मी उद्गार काढले आहेत. दिल्ली आणि पंजाब वगळता केजरीवाल यांच्या पक्षाला कुठेही लक्षणीय असे यश मिळालेले नाही. बहुतांश निवडणुकींमध्ये ते आपल्या उमेदवारांच्या अनामत रकमा देखील वाचवू …

Read More »

बारावीचा निकाल 10, तर दहावीचा 20 जूनपर्यंत

पुणे : प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असून बारावीचा निकाल 10 जून, तर दहावीचा 20 जूनपर्यंत लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल …

Read More »

केंद्रीय रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांची आरसीएफ थळ प्रकल्पाला भेट

अलिबाग :  प्रतिनिधी केंद्रीय रसायने आणि खते तसेच अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी रविवारी (दि. 8) राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्स लिमिटेड (आरसीएफ)च्या थळ प्रकल्पाला भेट दिली. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आरसीएफच्या उच्च व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत थळ कारखान्यातील ऊर्जा कार्यक्षमता वाढीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि ऊर्जा व …

Read More »

एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर दोन कारना धडकून उलटला; तीन जणांचा मृत्यू

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत सोमवारी सकाळी (दि. 9) मुंबईला जाणारा एक टँकर पुण्याकडे जाणार्‍या लेनवरील दोन कारना धडकून उलटला. या अपघातात एका कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्हीकडील वाहतूक थांबविण्यात आल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. मिळालेल्या माहितीनुसार गॅस भरलेला टँकर …

Read More »

रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदानाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा हृद्य सत्कार

सातारा : हरेश साठे ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही. म्हणून ती संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राहिले. त्यामुळेच रयत शिक्षण संस्था देशातील एक नंबरची संस्था झाली असून लोकनेते रामशेठ ठाकूर या संस्थेच्या कार्याला मदतीचा हात खुला करून देत असतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण …

Read More »

कळमजे नदीवरील पूल धोकादायक

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणारे वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीत हा पूल कमकुवत असल्याने शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. ही वाहतूक रत्नागिरी, महाड, माणगाव बाजू …

Read More »

जंजिर्‍यावर पर्यटकांसाठी जेट्टीची गरज

किल्ल्याचा चढ-उतार सुलभ होण्यासाठी मागणी मुरूड : प्रतिनिधी  मुरूड राजपुरी येथे असणारा जंजिरा किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असा किल्ला आहे. दरवर्षी हा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागामधून लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. 13 शिडाच्या होड्या तर दोन मशीन बोटीद्वारे या किल्ल्यावर पर्यटकांना पोहचवण्याचे काम केले जाते. किल्ल्यावर …

Read More »