Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोना काळात ऑनलाइन ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांचा सत्कार

सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांची कृतज्ञता पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील सीकेटी विद्यालयाच्या प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या चौथीतील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात अव्याहतपणे ऑनलाइन आणि शक्य तेव्हा ऑफलाइनद्वारे ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या शाळेतील सर्व शिक्षकांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच शाळेत पार पडला. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला. विषाणूच्या …

Read More »

पनवेल मनपामार्फत असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड नोंदणी

पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत पनवेल महानगरपालिका आणि सीएससी  यांच्यामार्फत असंघटित कामगारांची ऑनलाइन नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारी (दि. 12) कळंबोली येथील लेबर नाका, आंबेडकर भवन येथून करण्यात आली. या वेळी नाका कामगारांची ई-श्रम ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमास उपायुक्त विठ्ठल डाके उपस्थित …

Read More »

नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधी महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर तसेच मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान आणि ई-श्रम कार्ड वाटप तक्का गाव येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

131 नवउद्योजक घडविण्याचा संकल्प

राहुल शिक्षक प्रसारक मंडळाचा डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने 131 नवउद्योजकांना रोजगाराची संधी तसेच स्वबळावर उभे राहण्याचे दृष्टीने मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्ताने महोत्सवाचे आयोजन करून विविध उपक्रम हाती …

Read More »

विद्यार्थ्यांनी दिला बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पनवेल ः वार्ताहर भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या स्वातंत्र्यवीरांचा गौरव महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची 131 वी जयंती महापालिका मोठ्या उत्साहात …

Read More »

महसूल कर्मचार्‍यांचा संप नवव्या दिवशीही सुरूच

कामकाज ठप्प, नागरिकांची गैरसोय कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी 4 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा आजचा नववा दिवस आहे. यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनांनी 21 मार्च 2022पासून निदर्शने, …

Read More »

रोज ‘मरे’ त्याला कोण रडे…

खोपोली-कर्जत प्रवास कंटाळवाणा खोपोली : प्रतिनिधी मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती असलेले शहर म्हणजे खोपोली. या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरातून थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची लोकल सेवा आहे. त्यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यामानाने लोकल ट्रेनची संख्या अपुरी आहे. एक लोकल …

Read More »

मुंबई-पुणे महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ

पावसाळ्यात होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यात धोकादायक बनणारा जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे उपचार सुरू झाले असून, अपघात प्रवणक्षेत्रात मिलिंग यंत्राचा वापर करून रस्ता सुरक्षित करण्याचे काम आयआरबीने हाती घेतले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर ते दांडफाटा या चौदा किलोमीटर पट्टयात पावसाळ्यात सातत्याने अपघात घडत आहेत. या महामार्गावर …

Read More »

नवी मुंबईत रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग

शहरातील वाहतुकीस अडथळा; नागरिकांमध्ये नाराजी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र जागा नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असून ती वाहतुकीस अडथळा ठरत आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाई केले जाते, मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे थे होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वाशी ते कोपरी गाव …

Read More »

तापमानवाढीमुळे भाजीपाला खराब होण्याच्या प्रमाणात वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मार्च महिन्यापासून अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे माल खराब होत आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, …

Read More »