वार्षिक स्नेहसंमेलनात रमले विद्यार्थ्यांसह पालक कर्जत : बातमीदार : एप्रिल महिना उजाडला की शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतीक्षा असते, पण निकालाच्या दिवशी चक्क सांस्कृतिक कार्यक्रम, ही संकल्पना नेरळमधील जेनिज ट्युलिप या लहान मुलांच्या इंग्रजी शाळेने प्रत्यक्षात आणली. या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाने गर्दी केली होती. जेनीज …
Read More »अलिबागमध्ये पथनाट्यातून मतदारजागृती
अलिबाग : रामप्रहर वृत्त :प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मतदार राजा जागा हो’ या पथनाट्यातून जनजागृती केली. भारतीय निवडणूक आयोग, रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय …
Read More »सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये बारणे यांच्यासाठी भाजपचे शक्तिप्रदर्शन
मनसेचे नैनेश मुंढे भाजपत दाखल कडाव : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप व आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार यंत्रणेला अधिक बळकट करण्यासाठी, तसेच त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी भाजपच्या सावेळे जिल्हा परिषद गटामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सावेळे जिल्हा परिषद गटामधील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि. …
Read More »शेतजमीन भाजणी आणि पर्यावरण
पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती आणि त्याची प्रगती हा कालखंड काही लाख वर्षांपासूनचा आहे, मात्र ज्या 10 हजार वर्षापूर्वी मानवाने शेतीचा शोध लावला आणि जंगल तोडून शेतीसाठी जमीन मोकळी केली, तेव्हापासून पर्यावरणाचा र्हास सुरू झाला, मात्र त्या काळात त्याचे प्रमाण अल्प असले, तरी आज जगात शेतीच्या नावाखाली होणारी पर्यावरणाची हानीही परमोच्च बिंदूपर्यंत …
Read More »भाजपचे संकल्पपत्र
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने निवडणूक जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र सादर करून सर्व घटकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी 75 आश्वासने या सरकारने पूर्ण केलेली आहेत. आता उर्वरित आश्वासनांच्या पूर्ततेसाठी भाजपला संधी मिळणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपने सोमवारी निवडणूक जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र प्रसिद्ध करून …
Read More »डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानने केली कब्रस्थानची स्वच्छता
अलिबाग : प्रतिनिधी : रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यात मुस्लीम दफनभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग तालुक्यातील अलिबाग, थळ, मुशेत, रामराज, देवघर, शेखाचेगाव, रेवदंडा, नागाव, श्रीगाव, चौल, पोयनाड, पेझारी येथील मुस्लीम दफनभूमीं परिसराची स्वच्छता करण्यात आली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या …
Read More »हिंदुत्व जीवनपद्धती सर्वश्रेष्ठ!
मुरूड : प्रतिनिधी : सनातन वैदिक हिंदु धर्म ही केवळ उपासना पद्धती नसून प्रकृती व संस्कृती यांचा एक अनोखा संगम आहे. हिंदु धर्मामध्ये कोणी एक संस्थापक नाही, वा एक ग्रंथ नाही की एक देव नाही. वसुधैव कुटुम्बकम ही धारणा असलेली जगाच्या पाठीवर एकमेव हिंदुत्व जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक …
Read More »डंपरची एसटी बसला धडक; सात प्रवासी जखमी
नागोठणे : प्रतिनिधी : भरधाव वेगात उलट दिशेला येऊन समोरून येणार्या एसटी बसला डंपरने जोरदार धडक दिल्याने बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात शनिवारी (दि. 6) सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलावर घडला. श्रीवर्धन आगाराची बस (एमएच 20, बीएल 2914) कोलमांडलाहून मुंबईकडे, तर डंपर (एमएच 04, जीएफ 241) मुंबई …
Read More »वीजवाहिन्या तुटल्याने पालीत 15 तास बत्ती गुल
गुढीपाडवा सणावर विरजण, उकाड्याने ग्रामस्थ हैराण पाली : प्रतिनिधी : वीजवाहिन्या तुटल्याने शनिवारी (दि. 6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पालीतील वीजपुरवठा खंडित झाला, तो रविवारी (दि. 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास म्हणजे तब्बल 15 तासांनी पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गुढीपाडवा या सणाच्या दिवशीच वीजबत्ती गुल झाल्याने …
Read More »कर्जत नगरपालिकेने तोडले रेल्वेचे पाणी
वाढीव पाणीपट्टी देण्यास रेल्वेकडून विरोध कर्जत : बातमीदार : दररोज दोन लाखहून अधिक लिटर पाणी घेणार्या मध्य रेल्वेकडून कर्जत नगरपालिकेला हवे तसे उत्पन्न मिळत नाही. वाढीव पाणीपट्टी मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून सातत्याने पाठपुरावा केला गेला, मात्र रेल्वे ऐकत नसल्याने अखेर शनिवारी (दि. 6) पासून नगरपालिकेने कर्जत रेल्वेस्टेशन आणि तेथील रेल्वे वसाहतींचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper