सोलापूर ः प्रतिनिधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसर्यांदा प्रतिनिधित्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फटका बसणार नाही, असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात …
Read More »मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार ः मनोज कोटक
मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली असून विजयानंतर त्यांनी शुक्रवारी आपली प्रतिक्रिया दिली. गेली अनेक वर्षे आपण मुंबईचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. यापुढेही आपण मुंबईकरांना दिलासा देण्याचाच प्रयत्न करणार असल्याचे कोटक म्हणाले. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्या ईशान्य मुंबईच्या जागेचा …
Read More »‘राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे’
कोल्हापूर ः प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती, परंतु याच शेतकर्यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकर्यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकर्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकर्यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी …
Read More »महर्षी अण्णासाहेबांच्या काढ्याचे घनसार गोळीस्वरूपात अनावरण
पुणे ः प्रतिनिधी लोकमान्य टिळकांचे राजकीय गुरू, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या 172व्या जयंतीनिमित्त पॅट फार्मास्य्ाुटिकल्स प्रा. लि. पनवेलतर्फे महर्षी आण्णासाहेबांच्या तेरापंथी काढ्याचे घनसार गोळी स्वरूपात पुणे येथे अनावरण करण्यात आले. हे अनावरण अण्णासाहेबांचे पणतू जावई विनायक कृष्णाजी गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन औषधाविषयी माहिती देताना पॅट फार्माचे मालक …
Read More »अमेठीकरांसाठी उगवली नवी पहाट -स्मृती इराणी
अमेठी ः वृत्तसंस्था अमेठी हा लोकसभा निवडणूक 2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ’गांधी’ आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने …
Read More »रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
मुंबई ः प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण घेणार्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणार्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसर्या वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. या वेळी संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तत्काळ अटक …
Read More »पश्चिम बंगालमध्ये शाह‘निती’ यशस्वी ; 18 जागांवर भाजपचा विजय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकणार्या भाजपने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणार्या तृणमूल काँग्रेसला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर …
Read More »‘लोकांच्या मनात मोदींची हवा नाही, तर तुफान होते’
मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014ची निवडणूक जिंकली, मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या कामावर 2019ची निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही, असे म्हणणार्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट …
Read More »‘लाव रे फटाक्यांची माळ’ उध्दव ठाकरेंचा टोला
मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराची खिल्ली उडवली. ‘लाव रे व्हिडीओ’ला ‘लाव रे फटाक्यांची माळ’ने उत्तर मिळाले, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई आज घेणार शपथ
नागपूर ः प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. ते शुक्रवारी (दि. 24) शपथग्रहण करणार असून त्यांच्या रूपाने सर्वोच्च न्यायालयातील मराठी न्यायमूर्तींच्या यादीत आणखी एका मराठी न्यायमूर्तीचा समावेश होणार आहे. गवई यांच्यासह हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, झारखंडचे मुख्य न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper