दिल्ली : वृत्तसंस्था आजवरच्या विश्वचषक स्पर्धांसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघांपैकी सर्वोत्तम संघ म्हणून या वेळच्या संघाकडे पाहिले जात आहे. इंग्लंडमधील वातावरणाचा आणि खेळपट्ट्यांचा फायदा उठवू शकणारे विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार अशा अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यातील सलामीवीर शिखर …
Read More »लिंबा राम यांना क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात
दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेले भारतीय तिरंदाजीतील पहिले विश्वविक्रमी नाव म्हणून ज्या लिंबा राम यांचे नाव घेतले जाते, त्यांना आजारपणात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लिंबा राम यांच्यावरील उपचारांसाठी पाच लाख रुपयांच्या अतिरिक्त आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 1992च्या …
Read More »मी तुझ्या मुलीला पळवून नेईन ; धोनीला दिली धमकी
मुंबई : प्रतिनिधी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेध सर्वांनाच लागलेले असताना आयपीएलची जादू काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मुंबईच्या संघाने यंदाच्या आयपीएल 2019च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तोच धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात येणार्या चेन्नईच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. गुणांच्या आकडेवारीची ही गणितं सोडवली जात असतानाच अभिनेत्री …
Read More »पंच नायजेल लोंग यांना हटविणार नाही -बीसीसीआय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-सनरायजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यानंतर पंच नायजेल लोंग यांनी आपला राग खोलीच्या दरवाजावर काढला होता. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असली, तरी अंतिम सामन्यातून त्यांना हटविणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. विराट व लोंग यांचा मैदानावर वाद झाला होता. सामन्यादरम्यानच्या विश्रांतीवेळी लोंग यांनी रागाच्या …
Read More »मुंबईची फायनलमध्ये धडक
चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात विजय मिळवत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुबंईपुढे 132 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार केले आणि सामना सहा गडी राखून जिंकला चेन्नईच्या 132 धावांच्या …
Read More »स्व. भगतसाहेबांचे आदर्श विचार, शिकवण हीच यशाची गुरुकिल्ली ; माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन
पनवेल ः प्रतिनिधी स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजाच्या स्वास्थ्यासाठी कार्य करणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर असून, त्यांचे विचार, शिकवण व आदर्श यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथे केले. …
Read More »मुरूडकिनारी आढळला पाच फुटी मृत डॉल्फिन
मुरूडकिनारी आढळला पाच फुटी मृत डॉल्फिन मुरूड ः प्रतिनिधी मुरूड किनार्यावर पाच फूट लांब व 60 किलो वजनाचा मृत डॉल्फिन वाहून आल्याने मुरूडच्या प्राणिमित्रांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोकण किनार्यावर डॉल्फिन उड्या मारताना पाहायला मिळत असल्याने भारतातून अनेक पर्यटक कोकणात येतात. नुकतेच आगरदांडा परिसरातील किनारपट्टीवर डॉल्फिन उड्या मारताना पाहिले …
Read More »अधिक खोली असलेल्या सिंडी मालवाहू जहाजाचे जेएनपीटीत प्रथमच आगमन
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटी बंदरात आतापर्यंत हाताळण्यात आलेल्या जहाजांपेक्षा सर्वात जास्त खोली असलेले एमएससी सिंडी (15.6 मीटर) मालवाहतूक जहाज एनएसआयजीटी टर्मिनलमध्ये दाखल झाले आहे. जागतिक स्तरावर टॉप 30 कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटी एकमात्र भारतीय बंदर आहे. आजच्या काळात भारतातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर बंदर म्हणूनही त्याचे स्थान मजबूत करून जगातील 28वे कंटेनर …
Read More »व्हीव्हीपॅटसंदर्भात विरोधकांना सुप्रीम कोर्टाचा दणका ; फेरविचार याचिका फेटाळली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांमध्ये 50 टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (दि. 7) फेटाळली आहे. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार …
Read More »मोबाइल अॅ8पद्वारे होणार पशूधन नोंदी ; राज्यातील 1284 छावण्यांत साडेआठ लाख पशूधन
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे जिल्ह्यांत 1284 राहत शिबिरे व छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यात लहान-मोठे मिळून 8,55,513 पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper