Breaking News

Ramprahar News Team

खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा

खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्‍या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे  पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे  खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …

Read More »

निरा आणि ताडगोळे ठरताहेत वरदान; थकवा दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

पाली : धम्मशील सावंत राज्यात सध्या उष्म्याची लाट आहे. रायगड जिल्ह्यातही  उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेकजण आरोग्यवर्धक निरा आणि ताडगोळ्यांना  पसंती देत आहेत. परिणामी निरा आणि ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. मुबंई – गोवा महामार्ग, पनवेल – खोपोली तसेच मुंबई -अलिबाग या मार्गांवर निरा विक्रेत्यांच्या …

Read More »

सर्पमित्राकडून साडेचार फु टी नागिणीची सुखरूप सुटका

मुरुड : प्रतिनिधी खैरा चणेरे भागात राहणारे सादिक खोत यांच्या घराच्या जोत्यामध्ये एका साडेचार फूट लांबीच्या नागिणीने वास्तव्य आढळून आले होते. काही दिवसांपुर्वी त्यांच्या घरातील व्यक्तींना या नागिणीचे दर्शन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य भीतीच्या छायेखाली वावरत होते. सादिक यांचे जवळचे नातेवाईक तुफेल दामाद यांनी  मुरुडचे सर्पमित्र संदीप घरत यांना …

Read More »

मुरूडच्या वैकुंठ स्मशानभूमीत लाखो रुपये खर्चून विविध सोयीसुविधा

मुरुड : प्रतिनिधी सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्च करून मुरुडमधील वैकुंठ स्मशानभूमीत सोयी सुविधा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली निसर्गरम्य परिसरात वैकुंठ स्मशानभूमी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात या स्मशानभूमीचा विकास झाला नव्हता. नगर परिषदेने सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्चून स्मशानभूमीत पिंडदान शेड, …

Read More »

खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा

खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्‍या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे  पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे  खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …

Read More »

सुधागडातील कोलथरेत शेतीविषयक कार्यशाळा; तंत्रज्ञानाची माहिती

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कृषिकन्या रसिका फाटक यांनी आपल्या  कोलाथरे गावात मंगळवारी (दि. 21) शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात सगुणा रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे तसेच परशुराम आगिवले ,आनिल निवळकर, आभिजीत निवळकर यांनी शेतकर्‍यांना आधुनिक भात शेतीतील  एसआरटी तंत्रविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी श्री. …

Read More »

पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण

पेण  : प्रतिनिधी कोकणातील रेल्वेस्थानकांत इकोफ्रेंडली सुशोभीकरणावर भर देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. त्याअनुशंगाने पर्यावरणाशी समतोल राखणारे निसर्ग सौदर्य त्याचबरोबर इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून उभे राहिले आहे. सध्या या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे.  पेण …

Read More »

आषाणेवाडीची तहान भागली ; उमरोली ग्रा. पं.कडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आषाणे आदिवासी वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.  येथील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी घरी नेण्यासाठी करावी लागणारी धडपड लक्षात घेऊन उमरोलीचे सरपंच आणि अन्य पदाधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आषाणे वाडीमध्ये बुधवार (दि. 22) पासून पाण्याचा ट्रँकर सुरू केला. प्रसिद्ध आषाणे धबधब्याच्या वरच्या बाजूला …

Read More »

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार मुसंडी

सोलापूर ः प्रतिनिधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फटका बसणार नाही, असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात …

Read More »

मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार ः मनोज कोटक

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली असून विजयानंतर त्यांनी शुक्रवारी आपली प्रतिक्रिया दिली. गेली अनेक वर्षे आपण मुंबईचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. यापुढेही आपण मुंबईकरांना दिलासा देण्याचाच प्रयत्न करणार असल्याचे कोटक म्हणाले. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या ईशान्य मुंबईच्या जागेचा …

Read More »