लंडन : वृत्तसंस्था वर्ल्डकप 2019 स्पर्धेला 30 मे पासून सुरुवात होत आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. विशेष म्हणजे इंग्लंडला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप स्पर्धा जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने वर्ल्डकप 2 वेळेस पटकावला आहे, तर एका वेळेस उपविजेतेपद मिळालं आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने आपण काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत. क्रिकेट …
Read More »मुख्यमंत्र्यांचा धडाका; सहा दिवसांत 22 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा ; 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद
मुंबई ः प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा वापर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद सेतू’ उपक्रमातून मागील सहा दिवसांत 22 जिल्ह्यांतील तब्बल 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेत त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देण्याचे कामही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. मागील सहा दिवस ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून …
Read More »यंदा हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरणार? मान्सूनला उशीर; तरीही शेतकरी आशेवर
मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळात होरपळत असलेल्या व पाणीटंचाईने ग्रासलेल्या देशवासीयांच्या चिंतेत भर घालणारा अंदाज नुकताच हवामान विभागाने वर्तवला आहे़. मान्सून यंदा पाच दिवस उशिरा म्हणजे 6 जून रोजी केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे़. ‘स्कायमेट’ने यापूर्वी मान्सूनचे आगमन 4 जून रोजी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता़. …
Read More »मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीला पाकमध्ये अटक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा प्रमुख आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वाँटेड अब्दुल रेहमान मक्की याला पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरावालामधून अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने जमात-उल-दावा, फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशन आणि जैश-ए-मोहम्मदशी निगडित 11 दहशतवादी संघटनांवर बंदी घातली होती. त्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मक्की …
Read More »अत्याधुनिक क्षेपणास्त्र निर्यातीसाठी भारत सुसज्ज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारपासून (दि.14) सिंगापूरमध्ये तीन दिवसीय ‘आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना’ची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनादरम्यान बोलताना भारताने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचची निर्यात करण्यास तयार असून, यासाठी सरकारची आवश्यक मंजुरी मिळणे बाकी असल्याची माहिती ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’चे मुख्य …
Read More »अॅड. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी आता अॅड. प्रदीप घरत मांडणार बाजू ; अश्विनी बिद्रे कुुटुंबीयांची मागणी सरकारने केली मान्य
मुंबई ः प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम नको, …
Read More »मतमोजणीची कामे चोखपणे पार पाडावीत; जिल्हाधिकार्यांचे आदेश
रायगड ः प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) क्रीडा संकुल नेहुली येथे होणार आहे. या वेळी मतमोजणीसाठी संबंधित विभागांवर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात 32-रायगड लोकसभा निवडणूक मतमोजणीसंदर्भात आढावा बैठकीत …
Read More »इंग्लंडच्या मैदानांवरील भारताची कामगिरी
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या हा महाकुंभात भारताच्या 9 मॅच 6 मैदानांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एजबॅस्टनचाही समावेश आहे. एजबॅस्टनच्या मैदानातलं भारतीय टीमचं रेकॉर्ड शानदार राहिलं आहे. या मैदानात खेळवण्यात आलेल्या 10 मॅचपैकी 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये …
Read More »जीएस लक्ष्मी आयसीसीच्या पहिल्या मॅच रेफ्री
दुबई : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वामध्ये भारताचा तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे. आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलवरची पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. आयसीसीच्या या पॅनलमध्ये भारताच्या जीएस लक्ष्मी यांचा समावेश झाला आहे. जीएस लक्ष्मी या आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला आहेत. 51 वर्षांच्या जीएस लक्ष्मी आतापर्यंत …
Read More »‘रोहितशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही’
मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आयपीएल संपल्यामुळे भारतीय टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनने आतापर्यंत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारताला ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलच्या मागच्या दोन महिन्यांमध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper