Ramprahar News Team

खारघर : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक 5मध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला.

Read More »

‘लोकसभा निवडणुकीत आगरी-कोळी ग्रामस्थांनी मतदान करावे’

नवी मुंबई ः वार्ताहर प्रकल्पग्रस्त आगरी-कोळी युवा मित्रमंडळ, नवी मुंबई संघटनेने नवी मुंबईतील ग्रामस्थांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले आहे. नवी मुंबईत सध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन आपण सर्व आगरी-कोळी बांधवांनी एक होऊन निवडणुकीवर बहिष्कार  टाकावा, असे सांगण्यात येत …

Read More »

श्रीरंग बारणेंचा विजय निश्चित; शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांचा विश्वास

पनवेल ः वार्ताहर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचा मंगळवारी (दि.16) पनवेल तालुक्यात ग्रामीण विभागाचा प्रचार दौरा झाला. सकाळपासूनच ठिकठिकाणी ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ बारणे यांचे स्वागत करून पाठिंबा. ते पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी …

Read More »

‘तळोजा सीईटीपीला वसुंधरा पुरस्कार मिळणारच’

पनवेल ः वार्ताहर तळोजा सीईटीपी प्रकल्पाला काही दिवसांत वसुंधरा पुरस्कार मिळेलच, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्र शासनाने कारखाना मालकांना उघड्यावर टाकले नाही आणि टाकणारही नाही. काही नेमक्याच कंपन्या प्रदूषण करीत आहेत, पण त्यांचा ठपका संपूर्ण एमआयडीसीवर बसत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. कारखानदारांना येणार्‍या समस्या आणि भेडसावणारे प्रश्न …

Read More »

श्रीरंग बारणेंच्या विजयाचा निर्धार; प्रभाग 19 मध्ये महायुतीची प्रचार रॅली

पनवेल ः वार्ताहर शिवसेना, भाजप, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे यांचा पनवेलमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदाराशी संवाद साधून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. यानिमित्ताने महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा झंझावात पनवेलकरांना पाहायला मिळाला. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19मध्ये सिडको …

Read More »

निर्भयपणे मतदान करा; जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी लोकशाहीच्या राज्यकारभारामध्ये निवडणूक हा महत्त्वाचा घटक आहे. दर पाच वर्षांनी होणार्‍या निवडणुकीत 18 वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पेण येथे केले. सहाय्यक …

Read More »

रायगडात शिवसेनेचे सोशल इंजिनिअरींग; बॅ. अंतुले यांच्या जन्मगावी मुस्लीम मेळावा

अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्ह्यात सोशल इंजिनिअरींग सुरू केले आहे आणि ते यशस्वी होताना दिसत आहे. रायगडमधील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणार्‍या प्रचार सभांमध्ये मुस्लीम तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करू लागलेत. यामुळे …

Read More »

रायगडच्या विकासाला युती सरकारमुळे चालना; कृष्णा कोबनाक यांचा दावा

माणगाव : प्रतिनिधी रायगडच्या विकासाला केंद्र व राज्यातील युती सरकारमुळे चालना मिळाली असल्याचा दावा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी रविवारी (दि.14) माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला.  ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत युती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे तसेच वैयक्तिक योजनेतून मिळालेल्या लाभामुळे आमच्या मतदारसंघातील जनता समाधानी आहे, …

Read More »

महाडमध्ये मतदान जागृती कार्यक्रमास प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी मतदान जागृती (स्विप) कार्यक्रमांतर्गत महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवारी (दि. 14) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा नियोजन अधिकारी व नोडल अधिकारी सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान …

Read More »

केंद्र सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीतेंचे चांगले काम -रवींद्र चव्हाण

रोहे ः प्रतिनिधी सबका साथ सबका विकास, या मंत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनहिताची कामे केली आहेत. या सरकारमध्ये निष्कलंक नेता म्हणून अनंत गीते यांनी काम केले. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार यावे यासाठी अनंत गीते यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहे येथे केले. रायगड लोकसभा …

Read More »