रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगात होत आहे. त्याचबरोबर नागरिकीकरणदेखील झापट्याने होत आहे. विशेषतः उत्तर रायगडात नागरिकरण वेगात होत आहे. त्यामुळे अनेक समस्यादेखील निर्माण होत आहेेत. औद्योगिकरणामुळे जल, वायू, ध्वनी प्रदुषण होतच आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाची समस्या जाणवू लागली आहे. घनकचर्याची समस्या ही रायगड जिल्ह्याची सर्वांत मोठी समस्या …
Read More »मुरूडमध्ये पाच पाळीव जनावरांची कत्तल
पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात कत्तलखोरांचा पोबारा मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील गारंबी धरणाकडे जाणार्या रस्त्यावरील एका झुडुपात गुरुवारी (दि. 27) पहाटे काही अज्ञात इसम पाच पाळीव जनावरांची कत्तल करीत असताना मुरूड पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाला आढळले, मात्र पोलिसांची चाहूल लागताच ते सर्व इसम एका इनोव्हा गाडीत पळून गेले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी …
Read More »माणगाव तालुक्यात हळदीची लागवड; अर्धा एकरात दहा टनाचे उद्दिष्ट
माणगाव : प्रतिनिधी लहरी पर्जन्यमानामुळे भातशेती धोक्यात आली असतानाच माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील शेतकरी राजेंद्र कोळवणकर यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत केलेली जैविक हळदीची यशस्वी लागवड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. माणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे उत्पादन घेतले जाते, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लहरी पावसामुळे भातशेती संकटात सापडत आहे. कापणीच्या हंगामात पाऊस …
Read More »दिवाळी सुटीनिमित्त मुरूड जंजिर्याला पर्यटकांची पसंती
मुरूड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुटीमध्ये तालुक्यातील मुरूड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. वीकेण्ड आणि दिवाळीची सलग पाच दिवस सुटी पडल्यापासून मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. मुरूड, काशीद, नांदगाव समुद्रकिनारी मोठ्या …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते पेणमध्ये आनंदाचा शिधा वाटप
पेण : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गोरगरीब जनतेला दिवाळीसाठी चार शिधा जिन्नस मिळणार असून, त्याचा लाभ पात्र शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण तालुक्यातील बोरगाव येथे केले. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त …
Read More »दिवाळी सणात आत्मीयता राहिली नाही!
दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा सण. मुलांना फटाके फोडायचे असतात, किल्ला बनवायचा असतो मजा करायची असते. दिवाळीची सुटी असल्याने अनेकांचे फिरण्याचे बेत ठरलेले असतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पर्यटनाचे काहींनी बेत केलेले असतात तर कोणाला मामाच्या गावाला जायचे असते. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हवासा वाटणारा सण दिवाळी, पण आज त्यात आत्मीयता जाणवतच …
Read More »ब्रिटनचे नवे ‘साहेब’!
भारतीय वंशाचा पंतप्रधान ब्रिटनमध्ये विराजमान झाल्यानंतर इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना कुठल्याही भारतीय मनात घर करून राहील हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. ज्या इंग्लंड बेटावरील फिरंगी साहेबाने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले, ज्या ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नव्हता, त्या साम्राज्याच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचा युवक विराजमान झाला ही तमाम भारतीयांसाठी …
Read More »खोपोली विश्रामगृहाच्या जागेत सुसज्ज गार्डन उभारा
आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांचे बांधकाममंत्र्यांना साकडे खालापूर : प्रतिनिधी खोपोली विश्रामगृह गेल्या 10 वर्षापासून पडीक अवस्थेत असून, इमारतीची नासधूस झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा हडप होण्याची भीती असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेस हस्तांतरीत करून तेथे सुसज्ज मोठे गार्डन उभारावे, …
Read More »राजपुरीमध्ये कचर्याचे ढिगारे
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, ग्रामस्थाची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ जावेद अब्दुलकरीम हवालदार यांनी जिल्हाधिकारी, मुरुड तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजपुरी गाव पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीला …
Read More »भाजपच्या वतीने पेणकरांना सूरमयी भेट
पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण शहराच्या वतीने मंगळवारी (दि. 25) दिवाळी सणानिमित्त सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक संतोष पाटील व त्याचे सहकारी जगदीश पाटील, विद्या जोशी-शिवलिंग, अश्विनी म्हात्रे यांच्या सुश्राव्य गीतांनी या कार्यक्रमात रंगत आणली. पेणच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही. विकासकामे यापुढेही सुरूच राहणार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper