नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील (केबीपी) राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भष्ट्राचार प्रतिबंधात्मक सप्ताहाच्या निमिताने 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत पथनाट्यातून जनजागृती केली. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक सप्ताह दरम्यान स्वयंसेवकांनी संपूर्ण नवी मुंबई परिसरातील विविध ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती …
Read More »पावसामुळे टोमॅटोच्या दरात घसरण तर डाळिंबाचे दर भिडले गगनाला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे एपीएमसीत टोमॅटो 40 रुपये किलो, तर किरकोळाला 50 ते 55 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर हे दर किलोमागे 25 रुपयांनी घसरले असून किरकोळ बाजारात 30 रुपये किलोने टोमॅटोची …
Read More »लाडीवली येथे कामगार एकवटले
रसायनी : प्रतिनिधी लाडीवली येथील लोना कंपनीसमोर लाडीवली येथील लोनामध्ये काम करणारे ऑफीसर हे त्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला नुकतेच बसले आहेत. यामध्ये नयन वसंत गोळे, सुरेश भाऊ शिगवण, मनोहर गणेश शिर्के, सागर सदाशिव कालेकर, तुषार गोविंद कालेकर हे आहेत हे सर्व लोनामध्ये काम करीत असून त्यातील दोघे कायम झालेले आहेत. समान …
Read More »नवी मुंबइतील सार्वजनिक वाहतूकीचे कौतुक
प्रथम पुरस्काराने शहराचा गौरव नवी मुंबई : बातमीदार भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ आरंबन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांचेमार्फत कोची येथे झालेल्या 15 व्या अर्बन मोबॅलिटी इंडिया परिषदेत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर ’ श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले. …
Read More »सुधागडात भातकापणी व झोडणीच्या कामांना वेग
पाली ः प्रतिनिधी पाली-सुधागडात आता भातकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसानंतर उरलेले धान्य आपल्या कणगीत पडावे यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. मजुरांची कमतरता भासत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य कामाला लागली आहेत. यामध्ये तरुणदेखील आहेत. नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. वकाळी पाऊस व …
Read More »कर्जतचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाची गंगा आणली आहे. कर्जतचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काम करणार्यांवरच टीका होते. ती झालीही पाहिजे कारण त्यामधूनच आपण आपल्या चुका दुरूस्त करून पुढे यशस्वी वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर …
Read More »करोटी ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश
आमदार रविशेठ पाटील यांनी केले स्वागत पेण ः प्रतिनिधी अनेक वर्षांपासून करोटी ग्रामपंचायतीतील गावांचा विकास खुटला असल्याने येथील काही ग्रामस्थांनी आपल्या विभागाचा विकास साधण्यासाठी एकत्र येऊन रविवारी (दि. 6) आमदार रविशेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून गावढोशी येथील विक्रम मोरे यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. करोटी विभाग मोहिली …
Read More »रायगड जिल्ह्यातील 76 तलावांचे संवर्धन
सरोवर संवर्धन अभियानांतर्गत राजिप करणार सुशोभिकरण अलिबाग ः प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी शासनाने सरोवर संवर्धन अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 76 तलावांमधील गाळ काढणे, सुशोभिकरण करणे, बळकटीकरण किंवा पुनर्जिवित करणे अशी कामे …
Read More »रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्र कमी होतेय!
विविध प्रकल्प, रस्ते यासाठी संपादित केलेल्या जमिनी, शेतीकडे तरुण पिढीने फिरवलेली पाठ, मागील सरकारमुळे रखडलेले सिंचन प्रकल्प, प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे झालेले दुर्लक्ष अशा अऩेक कारणांमुळे पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण …
Read More »कल्याणकारी कौल
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देण्याची गरज आहे हे ओळखून मोदी सरकारने 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती केली आणि आर्थिक दुर्बलांसाठी सरकारी नोकर्या तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याची तरतूद केली. हा ऐतिहासिक निर्णय होता आणि असे धाडस या आधी कुठल्याच सरकारने दाखवले नव्हते, परंतु या घटनादुरुस्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper