माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भारतीय संसदेत सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून केलेले काम उल्लेखनीय असे आहे. ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण वारसा घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या रायगड व मुंबई विभागातील सच्चे विकासपुरुष ही त्यांची खरी ओळख आहे. अतिशय सामान्य कुटुंबात पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर देवदूत
माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते जपत कुठल्याही प्रसंगात लोकांना मदत करण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आले आहेत. त्यामुळे खर्या अर्थाने ते …
Read More »शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री शरद पवार; यांच्याबरोबर यशस्वी वाटाघाटी करणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… विधानसभेप्रमाणे लोकसभेतही लोकनेते दि. बा. पाटील शेतकर्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत. देशाच्या …
Read More »शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक …
Read More »मान्सून आज भारतीय किनार्यावर धडकणार; हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मान्सून सोमवारी (31 मे) भारताच्या दक्षिण किनार्यावर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे केरळच्या दक्षिणेकडील भागात पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी …
Read More »रायगड पोलिसांकडून अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त; कर्जत साळोख येथे कारवाई
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील साळोख येथे अवैधरित्या चालविण्यात येणार्या जनावरांच्या कत्तलखान्यावर रायगड जिल्हा पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि. 30) छापा टाकून 42 जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास साळोख गावातील बुबेरे आळी या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी त्यांना तेथे …
Read More »मुंबई ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने गरजू पालक, स्कूल बस कर्मचारी आणि पत्रकारांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते रविवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्या वतीने आयोजित …
Read More »जीवनावश्यक वस्तूंचे गरजूंना मोफत वाटप; मोदी सरकारची सप्तवर्षपूर्ती
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्यांदा येऊन दोन, तर एकून सलग सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »मोदी सरकारच्या यशस्वी सात वर्षांनिमित्त अमित शाहांच्या भावना
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा …
Read More »पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; ऑक्सिजन वॉरियर्सचे केले कौतुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशाच्या कानाकोपर्यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. यासाठी रात्रंदिवस झटणार्या ऑक्सिजन वॉरियर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) मन की बात कार्यक्रमातून कौतुक केले. या वेळी त्यांनी देशातील विविध विषयांवर भाष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper