Breaking News

Ramprahar News Team

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मरणोत्तर ’भारतरत्न’ने सन्मान करावा; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाप्रती दिलेले समर्पित योगदान लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या …

Read More »

सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू

तेलंगणा : वृत्तसंस्था मद्य मिळत नसल्याने सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. यातील तिघांचा गुरुवारी, तर इतर सहा जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मद्याची दुकाने बंद असल्याने संबंधित व्यक्तींनी सॅनिटायझर पिण्यास सुरुवात केली होती. मृतांमधील तिघे भिकारी आहेत. अशा प्रकारे किती घटना घडल्या आहेत त्याचा …

Read More »

महाडमध्ये जिल्हा परिषद सदस्यावर प्राणघातक हल्ला; 34 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे खाडी विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते जितेंद्र सावंत यांच्यावर गुरुवारी (दि. 31) रात्री 10.30च्या सुमारास गावातीलच एका गटाने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सावंत जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी हल्लेखोरांच्या विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी कोकरे गावातील 34 …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांच्यात बैठक; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको व्यवस्थापन यांच्यात शुक्रवारी (दि. 31) सिडको भवनात बैठक झाली. या वेळी सिडको संपादित जी प्रकल्पग्रस्त गावे आहेत त्यांना रस्ते, गटारे, समाजमंदिर, मैदान, जलकुंभ, जिम, हॉस्पिटल, शाळा यांसारख्या नागरी सोयीसुविधा तातडीने पुरवाव्यात, असे संघर्ष समितीकडून सिडको …

Read More »

कोरोना बळींच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोनाचे थैमान कायम आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे, तर दुसरीकडे कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 31) …

Read More »

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे दाखवले जाते, पण एकमेकांशी सुसंवाद नसलेले हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचे …

Read More »

रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत सुयश

आदिवासी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी पाली ः प्रतिनिधी कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली, संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यातील एकूण चार विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक गुणावत्तेबरोबरच क्रीडा व विविधांगी क्षेत्रातही अग्रेसर …

Read More »

जेएसएस रायगडच्या कार्याचे कौशल्य विकास मंत्रालयाकडून कौतुक

अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील लोकांना मोफत लिक्विड हॅण्डवॉश बनविण्याचे प्रशिक्षण व कापडी मास्कचे वाटप करण्याचे काम जन शिक्षण संस्थान (जे. एस. एस.) रायगड ग्रामस्थानने केले. त्याची दखल घेऊन कौशल्य विकास मंत्रालयाने जे. एस. एस.चा गौरव केला आहे.  जन शिक्षण संस्थान रायगडच्या विद्यार्थी व प्रशिक्षिका यांच्या मदतीने सामाजिक …

Read More »

चीननिर्मित वस्तूंवर बहिष्कार टाका; युथ फॉर्च्युनचे तहसीलदारांना निवेदन

मुरूड ः प्रतिनिधी चीन हा बाजारपेठा काबीज करण्यासाठी इतर देशांवर लष्करी दबाव आणून काही भाग आपल्या ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचत आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनमध्ये उत्पादित वस्तू खरेदी करू नये, त्याचप्रमाणे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा यासाठी युथ फॉर्च्युन स्वयंसेवी संघटनेकडून तहसीलदार गमन गावित यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी संघटनेचे …

Read More »

प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक; प्रशासनास अल्टीमेटम; नुकसानभरपाई न मिळाल्यास साखळी उपोषण

कर्जत ः बातमीदार इथेन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी जमीन देणार्‍या कोदिवले भागातील शेतकर्‍यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली आहे.  परिणामी कोदिवले भागातील शेतकर्‍यांनी प्रशासनाला 15 दिवसांनंतर शेतकरी आपल्या हक्कासाठी आक्रमक होतील, असा इशारा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील …

Read More »