Breaking News

Ramprahar News Team

राज्य सरकारच्या विधेयकाचा राज्य सहकार खात्याचा भोंगळ कारभार; घोटाळेबाज कर्नाळा नागरी सहकारी बँकेला संरक्षण; राज्य सरकारच्या विधेयकाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निषेध

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त सहकारी बँकेसंदर्भात राज्याच्या सहकार खात्याकडून चांगल्या तरतुदी आणण्याची गरज होती, मात्र तसे न करता उलट घोटाळेबाज कर्नाळा नागरी सहकारी बँकेला संरक्षण देण्याचे काम केले जात आहे, अशी टीका करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 8) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहकारी बँकधार्जिण्या विधेयकाला विरोध करून निषेध …

Read More »

कोविड केअर सेंटर की मृत्यूचे आगार? : देवेंद्र फडणवीस

मुंबई ः राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये होणार्‍या मृत्यूविषयी चिंता व्यक्त करीत ते कोविड केअर सेंटर आहे की …

Read More »

वाढीव वीज बिलांविरोधात भाजपचा एल्गार

अलिबाग ः प्रतिनिधी वीज महावितरण कंपनीचे राज्यातील वीज ग्राहकांना वीज बिलांचा शॉक देण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. राज्यातील जनतेचे निसर्ग चक्रीवादळ तसेच कोरोना महामारीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वीज महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा वीज बिले नागरिकांच्या माथी मारली जात आहेत. …

Read More »

मुंबईतील लोकल, कार्यालये 1 नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; ‘टीआयएफआर’चा मनपाला अहवाल

मुंबई : प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्त्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल, असे सांगण्यात आले आहे. याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी अहवाल सादर करीत शाळा जानेवारी 2021पासून …

Read More »

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; मुंबई-चेन्नईत रंगणार सलामीची लढत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दुबईमध्ये आयपीएलचा ‘रन’संग्राम होणार आहे. कोविड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा …

Read More »

रेशन काळाबाजाराशी कोणताही संबंध नाही! इक्बाल काझी यांचा पनवेल पोलिसांकडे खुलासा

पनवेल : वार्ताहर पळस्पे फाटा येथे अवैधरीत्या साठा करून ठेवलेल्या शासकीय रेशन तांदळाच्या साठ्याशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या टेक केअर लॉजिस्टिक पार्क इंडिया प्रा. लि. कंपनीचे गोदाम मी मे. हिंद टर्मिनल्स प्रा. लि. कंपनीला पाच वर्षांकरिता पूर्ण जबाबदारीनिशी भाड्याने दिलेले आहे. त्यामुळे या गोदामात घडलेल्या गुुन्ह्यातील आरोपींमधून माझे नाव …

Read More »

कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर रुग्णवाहिकेत बलात्कार; चालक अटकेत

तिरूअनंतपूरम : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यांनी चिंता व्यक्त होत असताना माणुसकीला काळीमा फासणार्‍या काही घटना घडत आहेत. केरळमध्येही अशीच घटना घडली असून, कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना चालकाने रुग्णवाहिकेतच तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे संंताप व्यक्त होत आहे. केरळमधील पथाणमथिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली. एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला …

Read More »

सांगलीत सात आमदारांसह डझनभर नेते कोरोनाबाधित

सांगली : प्रतिनिधी शासकीय, वैद्यकीय क्षेत्रासह आता राजकीय क्षेत्रालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सात आमदार, तीन माजी आमदार, एक माजी खासदार असे डझनभर नेते कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, विक्रम सावंत, मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले …

Read More »

वीज बिलमाफीसाठी भाजप आक्रमक; मुरूडमध्ये आज बिल दहन आंदोलन

मुरूड : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जनता त्रस्त असून, दोन महिने काही ठिकाणी  विद्युतपुरवठा सुरळीत नसतानाही महावितरणने वाढीव वीज बिले आकारली आहेत. राज्य सरकारच्या या अनागोंदी कारभाराविरोधात आणि वीज बिले पूर्णपणे माफ करण्यात यावीत, या मागणीसाठी मुरूडमध्ये सोमवारी (दि. 7) वीज बिल दहन आंदोलन करण्यात येणार आहे. …

Read More »

कोरोना रुग्णांमध्ये भारत दुसर्‍या स्थानी; ब्राझीलला टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाही. देशात कोविड-19 विषाणूने 41 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत, तर आजवर 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर पोहचला आहे. यामध्ये भारताने आता ब्राझिलला मागे टाकले …

Read More »