Ramprahar News Team

कोळी बांधवांचे वादळात बोटी फुटल्याने अतोनात नुकसान

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. राजपुरी येथील कोळी बांधवांच्या आगरदांडा बंदरात बांधून ठेवलेल्या बोटी वादळात फुटून नुकसान झाले आहे. वादळात 30 मिनिटांमध्ये शहरातील 50 टक्के घरांचे कौले, पत्रे उडाले. पाऊस उलट्या दिशेने वाहून शहरातील सर्वच घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवर नारळाची झाडे पडली. राजपुरी …

Read More »

शेतीकामांबाबत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन; रिलायन्स फाऊंडेशनचा पुढाकार

कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या नैसर्गिक स्थितीत शेतकर्‍यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, शेतीची कामे करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. रिलायन्स फाऊंडेशन रायगड जिल्हा शाखेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी ध्वनी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले …

Read More »

आदिवासींना रोटरी क्लबकडून मदतीचा हात

कर्जत ः बातमीदार निसर्ग चक्रीवादळामुळे कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावाचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी आणि गरीब लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड येथील रोटरी क्लबकडून त्यांना महिनाभराचे रेशन आणि संसार उपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. कर्जत रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रामदास घरत यांनी शिंगढोल गावाची स्थिती रोटरी इंटरनॅशनल …

Read More »

रोहा तालुक्यात नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे

रोहे ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने रोहा तालुक्यात होत्याचे नव्हते झाले. या चक्रीवादळाने तालुक्यातील नागरिकांना हादरवून सोडले. रोहा शहरासह ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे महसूल विभागाने अन्य विभागांच्या सहकार्याने युद्धपातळीवर सुरू केले आहेत. रोहा तालुक्यात 89 गावांतून 8000 नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे …

Read More »

नुकसानग्रस्त भागाची आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी

पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाच्या हाहाकाराने तालुक्यातील बहुतेक गावांत घरांची छपरे उडाली आहेत. झाडे, विजेचे खांब पडून तसेच अनेक ठिकाणी शेड उडून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रविशेठ पाटील यांनी तालुक्यातील हमरापूर विभाग रावे,  झोतिरपाडा विभाग शिहू, बेणसे …

Read More »

नागोठणेत दुकानदारांकडून नियमांची पायमल्ली; दंडात्मक कारवाईचे संकेत

नागोठणे ः प्रतिनिधी दर रविवारी दुकाने उघडी ठेवण्यावर येथील ग्रामपंचायतीकडून पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत, मात्र काही दुकानदार हेतुपुरस्सर दुकाने उघडी ठेवून मालविक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामपंचायतीकडून या दुकानदारांना धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तपणे पाहणी करून बंदी असतानाही रविवारीसुद्धा उघडलेल्या दुकानांची यादी तयार करून सोमवारी या …

Read More »

रायगडाचा विसर नको

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड जिल्ह्याची अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण जिल्हाभरात असंख्य झाडे उन्मळून पडली आहेत. घरांची पडझड झाल्याने कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मच्छिमार बांधवांचेही नुकसान झाले आहे. अशात राज्य सरकारने अवघी 100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. पंचनाम्यांनंतर तरी तातडीने सुयोग्य आर्थिक मदत सरकारकडून मिळेल अशी …

Read More »

उलवे (ता. पनवेल) : समाजसेवक किरण मढवी व त्यांच्या पत्नी हेमल मढवी यांनी जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून परिसरात वटवृक्षांचे रोपण केलेे. बर्‍याच ठिकाणी वडाच्या फांद्या तोडून वटपौर्णिमा साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय प्रतिक असलेला वटवृक्ष संवर्धनाची काळाची गरज ओळखून मढवी दाम्पत्याने वटवृक्षाची लागवड करून वटपौर्णिमा साजरी …

Read More »

पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांनी यंदाच्या वटपौर्णिमेला महिलांना वाण म्हणून मास्क आणि रोगप्रतिकारक गोळ्या दिल्या. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वंदे मातरम टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बसस्थानकासमोरील पनवेल ते दहिसर टॅक्सी स्टॅण्डच्या सभोवतालचा परिसर या वेळी स्वच्छ करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम झाला.

Read More »