Ramprahar News Team

शत्रुत्वाची भावना संपवा -मोदी ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करीत अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका, असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. पंतप्रधान मोदी …

Read More »

‘इसिस’चा म्होरक्या बगदादीचा अमेरिकेकडून खात्मा

वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्‍या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करीत सुटलेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. यापूर्वी त्यांनी सकाळी ‘काही तरी मोठे घडलेय’ अशा …

Read More »

आयुक्तांसोबत पत्रकारांनी केला दिवाळी फराळ

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या साथीने पनवेल परिसरातील पत्रकारांनी दिवाळी फराळ करून एक आगळीवेगळी परंपरा जोपासली. नेहमीच महानगरपालिका प्रशासन व पत्रकार यांच्यामध्ये विविध विषयांवरून साधक-बाधक चर्चा होत असतात, तर कधी कधी राग-रुसवेसुद्धा होतात. हे सर्व त्या-त्या व्यक्तीच्या कामानिमित्त असते. जो तो आपल्याकडे असलेली जबाबदारी पार पाडत …

Read More »

खोपोलीत झाड कोसळून नुकसान

खोपोली ः प्रतिनिधी सुसाट्याचा वारा व सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी खपोलीतील वासरंग गावातील रहिवासी चाळीवर भलेमोठे झाड कोसळले. झाड कोसळल्याने दोन घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक मंगेश दळवी व नितीन मोरे यांनी खोपोली नगरपालिका, अग्निशमन दल …

Read More »

पनवेल आगारातील उरण प्रवासी शेडवरील होर्डिंग धोकादायक

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल एसटी स्थानकावरील  उरणला जाणार्‍या गाड्यांच्या प्रवासी शेडवरील जाहिरातीच्या होर्डिंगचे पत्रे लोंबकळत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. उरणला जाणार्‍या प्रवाशांना  कडक उन्हात किंवा पावसात  गाडीची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागत आहे. त्यातच पत्रा पडून अपघात झाल्यास त्याची जवाबदारी कोणाची, असा प्रश्न प्रवासी विचारीत …

Read More »

कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीचे हे यश -आ. रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन

पाली ः प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीची ताकत व तळागळातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीचे हे यश असल्याचे प्रतिपादन पेण, सुधागड, रोहा मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झालेले महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी केले. जनतेने दाखविलेला विश्वास कायम सार्थकी ठरविणार असून जनतेचे जितके आभार मानू तेवढे थोडेच अशा शब्दांत रविशेठ पाटील यांनी …

Read More »

रविशेठ पाटील यांच्या विजयाने विकासाची दारे खुली

नागोठणे : प्रतिनिधी महायुतीच्या माध्यमातून पेण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रविशेठ पाटील यांना पुन्हा एकदा विधिमंडळाची दारे खुली झाली आहेत. सन 2004 मध्ये निवडून गेल्यावर मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी नागोठणे विभागात केलेली विकासकामे स्थानिक नागरिक विसरले नसल्याने त्यांच्या विजयाने पुन्हा एकदा येथे विकासकामांची कोटीच्या कोटी उड्डाणे होणारच, असा आत्मविश्वास व्यक्त …

Read More »

कायर चक्रीवादळाचा धोका, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

अलिबाग : प्रतिनिधी अरबी समुद्रात कायर नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यांसह मुसळधार पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तसेच खोल समुद्रात गेलेल्या बोटी परत किनार्‍यावर आणाव्यात अशा सूचना देण्यात …

Read More »

पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांची विजयी हॅट्ट्रिक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तब्बल 92 हजार 370 मतांची आघाडी घेत त्यांनी कोकणातील सर्वांत मोठा विजय साकारला. त्यांना एक लाख 78 हजार 581 मते मिळाली. त्यांनी शेकापच्या उमेदवाराला तिसर्‍यांदा चारीमुंड्या चीत केले. त्यामुळे पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी साजरी …

Read More »

महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट कौल, रायगडात भाजप-शिवसेनेची मुसंडी, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी फेल

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीने पुन्हा एकदा विजय मिळवत सत्ता राखली आहे. भाजप 288 पैकी सर्वाधिक 105 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे महाआघाडीतील राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावे लागले, तर इतरांच्या पारड्यात 29 …

Read More »