भाईंदर : प्रतिनिधी विकास व संशोधन प्रतिष्ठान (ऊठऋ) आयोजित ‘कवितांजली’च्या मराठी भाषा विकास प्रकल्पांतर्गत 18 ऑगस्ट रोजी एस. एम. पब्लिक हायस्कूल, भाईंदर (पूर्व) येथे गझललेखन कार्यशाळा संपन्न झाली. व्यासपीठावर उद्योजक श्रीपत मोरे, शंकर जंगम, संस्थेच्या विश्वस्त वसुंधरा शिवणेकर, ज्येष्ठ गझलतज्ज्ञ ए. के. शेख, गझलकार रोहिदास पोटे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. …
Read More »जगभरात 19 वर्षांत 2000 वाघांची शिकार
नागपूर : प्रतिनिधी गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार करण्यात आली आहे, तर 382 वाघांना जिवंत पकडण्यात आले. एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे …
Read More »लग्नाची खात्री नसताना ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सहमतीने ठेवल्या जाणार्या शरीरसंबंधासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्न होणार नसल्याची खात्री महिलेला असतानाही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही. लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्कार केला, असेही म्हणता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेने दाखल …
Read More »‘त्या’ कारवाईमागे केंद्र सरकार नाही ; गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयएनएक्स भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. या अटकेमागे मोदी सरकार असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केला होता. काँग्रेसच्या आरोपांवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चिदंबरम यांच्यावरील कारवाई कायद्याप्रमाणे होत आहे. त्यात केंद्र सरकार आणि भाजपची कोणतीही भूमिका नाही, असे …
Read More »संगीत सुरमयी व्यक्तिमत्त्व पंडित उमेश चौधरी
रायगड जिल्ह्याला सांस्कृतिक वरदान लाभले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत येथील प्रज्ञावंतांनी कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. अफाट सौंदर्याने भरलेली वनश्री जशी रायगडला लाभली तसेच गंधर्वाच्या गोड गळ्यातील स्वरश्रीही इथल्या गायक कलावंतांना निसर्गत:च लाभली. त्यातून असाच एक स्वरप्रेमी वारकरी सांप्रदायाची पताका, शास्त्रीय संगीताचा वारसा सांभाळत समाजकार्य करता करता सांगीतिक वाटचाल करणारे …
Read More »पाण्याखाली गेलेल्या गावांचे पुनर्वसन -चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार, अशी घोषणा महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 21) येथे केली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव या पूरग्रस्त गावांची पाहणी करून त्यांनी लोकांना दिलासा दिला. निलेवाडी येथे पूरग्रस्त गावकर्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या …
Read More »राजकीय सभ्यता लोप पावतेय -राम नाईक; ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित
मुंबई : प्रतिनिधी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर जनसंघाचे नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आले. त्यावेळी जनसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या भूमिपूजनासाठी आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते. आचार्य अत्रे हे जनसंघाच्या विचारसरणीचे विरोधक होते, पण त्यावेळी जनसंघाची परिस्थिती बघता अत्रे यांनी भूमिपूजन निमंत्रण स्वीकारले आणि त्यांनी अधिवेशनाच्या भूमीचे पूजन केले, पण आज …
Read More »महिलांनी घराचा आर्थिक कणा बनावे -ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे
ठाणे : प्रतिनिधी महिलांनी घराचा अर्थिक कणा बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास तसेच महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महालक्ष्मी सरस 2019 प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आगरी-कोळी सांस्कृतिक भवन, नेरूळ, नवी मुंबई येथे या प्रदर्शनाचे आयोजन …
Read More »श्रीवर्धन कोंडविळे समुद्र किनारी मगरीचे दर्शन
श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील कोंडविळे गावच्या समुद्रकिनार्यावर बुधवारी (दि.21) सकाळी जीवंत मगर आढळल्याने पर्यटक व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. समुद्रकिनार्यावर मगर सहसा आढळत नसल्याने येथे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोंडविळे समुद्रकिनार्यावरील रेतीमध्ये बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मगर चालत असल्याचे परिसरातील काही ग्रामस्थांना दिसले. त्यानंतर या मगरीला पाहण्यासाठी गर्दी पाहण्यासाठी व …
Read More »खालापूरजवळ गॅस टँकर पलटी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
खोपोली : प्रतिनिधी मुंबई -पूणे महामार्गावरुन चाललेला एलपीजी गॅसने भरलेला टँकर खालापूरजवळ माधवबाग येथे पलटी झाल्याची घटना बुधवारी (दि. 21) दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातातून चालक सोमनाथ व्यकंट कांदे सुखरूप बचावला आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एचपी कंपनीचा भरलेला गॅस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper