Breaking News

Ramprahar News Team

आरोग्य संमेलनात श्री धूतपापेश्वर यांचे आरोग्य शिबिर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. …

Read More »

मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात फुटली ‘चॉकलेट’हंडी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले ’कृष्णा’ अ‍ॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची …

Read More »

प्रा. डॉ. संदीप घोडके यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. संदीप विलासराव घोडके यांना भारत सरकारच्या यूजीसी व नॅक यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार बेंगलोरस्थित आयआयएसईआरमार्फत भव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. संदीप विलासराव …

Read More »

किसान मानधन योजनेचा लाभ घ्या ; तहसीलदार अमित सानप यांचे शेतकर्यांना आवाहन

पनवेल ः बातमीदार प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक …

Read More »

रॅगिंग रोखायलाच हवे

भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील रॅगिंग हे एक अस्वस्थ करणारे कटु वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत रॅगिंग पोटी कितीएक अजाण विद्यार्थ्यांचा बळी गेला असला व कित्येक हुशार विद्यार्थ्यांची करिअर्स त्यामुळे अद्धवस्त झाली असली तरी आजही कित्येकांचा रॅगिंगसंदर्भातला दृष्टिकोन हे तर चालायचंच छापाचा असतो. उत्तर प्रदेशातील सैफई येथील आयुर्विज्ञान विद्यापीठातील एमबीबीएसच्या पहिल्या …

Read More »

शाळा दुरुस्तीच्या कामात दिरंगाई नको

ऑगस्ट महिन्यात झालेल्या  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे रायगड जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासकीय मालमत्तेचेदेखील नुकसान झाले. रस्ते वाहून गेले. पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्या. जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची पडझड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या  शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील 109 शाळांची पडझड झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुधागडमधील आपटवणे, माणगाव तालुक्यातील …

Read More »

तळीरामांनो सावधान!, कळंगुटकिनारी उघड्यावर मद्यपान करणार्यांवर कारवाई

म्हापसा ः वृत्तसंस्था जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनार्‍यावर येणार्‍या देश-विदेशी पर्यटकांना यापुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. पंचायत क्षेत्रात उघड्यावर दारूचे सेवन करणार्‍यांवर तसेच उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. तसा आदेश पंचायतीकडून जारी करण्यात आला आहे. पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या सहीनिशी जारी करण्यात आलेल्या आदेशात कळंगुट पंचायत …

Read More »

गझललेखन तंत्र व मंत्र कार्यशाळा संपन्न

भाईंदर : प्रतिनिधी विकास व संशोधन प्रतिष्ठान (ऊठऋ) आयोजित ‘कवितांजली’च्या मराठी भाषा विकास प्रकल्पांतर्गत 18 ऑगस्ट रोजी एस. एम. पब्लिक हायस्कूल, भाईंदर (पूर्व) येथे गझललेखन कार्यशाळा संपन्न झाली. व्यासपीठावर उद्योजक श्रीपत मोरे, शंकर जंगम, संस्थेच्या विश्वस्त वसुंधरा शिवणेकर, ज्येष्ठ गझलतज्ज्ञ ए. के. शेख, गझलकार रोहिदास पोटे तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. …

Read More »

जगभरात 19 वर्षांत 2000 वाघांची शिकार

नागपूर : प्रतिनिधी गेल्या 19 वर्षांत जगातील 32 देशांमध्ये 1,977 वाघांची शिकार करण्यात आली आहे, तर 382 वाघांना जिवंत पकडण्यात आले. एकट्या भारतातच या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली असून वाघांच्या शिकारीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंब्रिज येथील ट्रॅफिक इंटरनॅशनल या एनजीओच्या सर्व्हे …

Read More »

लग्नाची खात्री नसताना ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सहमतीने ठेवल्या जाणार्‍या शरीरसंबंधासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्न होणार नसल्याची खात्री महिलेला असतानाही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही. लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्कार केला, असेही म्हणता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात महिलेने दाखल …

Read More »