हरिहरेश्वरच्या किनार्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीबद्दल गुरूवारी उलटसुलट अफवा पसरल्या. मुंबई-पुण्यासारख्या नजीकच्या शहरांमध्ये पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी सुरू केली. येणार्या-जाणार्या वाहनांची कसून तपासणी होऊ लागली. अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात निवेदन केले. या घटनेमागे अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याचे गृहखाते देखील सांभाळणार्या फडणवीस यांनी सांगितले. अर्थात तसे …
Read More »पालीतील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नाव
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली शहरामधील गुरवआळी व होळीचा माळ येथील चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. या चौकातील नामफलकाचे अनावरण नगराध्यक्षा गीता पालरेचा व सेवानिवृत्त सैनिक अतिष सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. पालीतील गुरवआळी व होळीचा माळ चौकाला धर्मवीर श्री छत्रपती संभाजी …
Read More »पत्नीला आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीस बिहारमधून अटक
पेण पोलिसांची कामगिरी पेण : प्रतिनिधी पेणमधील वाशीनाका येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या आरोपी पती मोहन रामअवतार यादव (वय 38) याला पेण पोलिसांनी बिहारमधील झांझा, जिल्हा- जमुई येथून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रुपेश चंद्रकांत म्हात्रे (वय 30, रा. सरेभाग, वाशी ता. पेण) …
Read More »यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आवश्यक -डॉ. कोकाटे मकबूल
मुरूडमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान मुरूड : प्रतिनिधी आपले आयुष्य सफल व यशस्वी बनवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व शिस्त बाळगणे खूप आवश्यक आहे. वेळेचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकबूल कोकाटे यांनी मुरूड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी …
Read More »विजेचा धक्का लागून पाच म्हशींचा मृत्यू
वंजारवाडी येथील शेतकर्याला चार लाख रुपयांचा फटका कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वंजारवाडी येथील एका शेतकर्याच्या पाच म्हशींना जिवंत वीज वाहिनीचा धक्का लागून त्या जागीच मरण पावल्या. या पाच म्हशींची किंमत सुमारे चार लाख रुपये असून महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील चंदू …
Read More »जिल्ह्यात सरासरीच्या 80.76 टक्के पाऊस
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊ लागलाय. पावसाची हळूहळू परतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. गुरुवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासात सरासरी 20.02 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत सरासरी दोन हजार 504.81 मिमी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. …
Read More »रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान
रेवदंडा : प्रतिनिधी स्वच्छ सागर, सुरक्षीत सागर उपक्रम अंतर्गत साळाव येथील जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या सयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 17) रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेवदंडा पारनाका येथून समुद्र किनारी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. मेरीटाईम बोर्डचे रेवदंडा बंदर पोर्ट इन्स्पेक्टर सतिश देशमुख, पोर्ट इस्पेक्टर कुबारू, …
Read More »खोपोलीत आढळला डेंग्यू सदृश्य रुग्ण
खोपोली : प्रतिनिधी येथील बाजारपेठेत मोबाईल कव्हरची विक्री करणार्या अरविंद कुमार याला डेंग्यू सदृश्य रोगाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने खोपोली शहरात खळबळ उडाली आहे. अरविंद कुमार हा मूळचा कल्याणचा रहिवासी असून तो सध्या खोपोलीत राहत आह. बाजारपेठेतील सार्वजनिक मुतारीच्या भिंतीजवळ तो मोबाईल कव्हर्स व इतर वस्तूंची …
Read More »वर्षासहलीसाठी अलिबाग खुणावतेय!
फेसाळलेल्या समद्राच्या लाटा आणि धो-धो कोसळणारा पाऊस, पायापर्यंत येणारी एखादी अवखळ लाट, पश्चिमेककडून येणारा भन्नाट वारा अंगावर घेत पावसाळ्यात किनार्यावर घेतलेला वॉक म्हणजे सुखद अनुभव असतो.अशा वातावरणात समुद्रकिनार्यांची सफर करण्याची मौज काही वेगळीच आहे. अलिबाग तालुक्यात केवळ समुद्रकिनारेच आहेत असे नाही तर या तालुक्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासारखे बरेच काही आहे. …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामधे मंगळवारी (दि.17) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाचा शेवटचा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चोचे अध्यक्ष विनोद घरत, महाविद्यालय विकास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper