Breaking News

Ramprahar Team

कै. राम प्रधान यांना नागोठण्यातून भावपूर्ण श्रद्धांजली

नागोठणे ः प्रतिनिधी नागोठण्याचे सुपुत्र, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृहसचिव तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (92) यांचे शुक्रवारी (दि. 31) अल्पशा आजाराने नरिमन पॉइंट, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कै. प्रधान यांचा मायभूमी या नात्याने नागोठणेशी कायम संबंध होता व आपल्या गावासाठी त्यांनी भरीव योगदानसुध्दा …

Read More »

अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन!

माणगाव ः प्रतिनिधी तमाशातील परंपरागत गणपतीचा गण बदलून छत्रपती शिवरायांना वंदन करणारा गण लिहिणारे व रशियाच्या लेनिन चौकात शिवरायांचा पोवाडा गाणारे शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त माणगावात मातंग समाजाच्या वतीने माणगाव एसटी स्टँडमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला मातंग समाजाचे नेते विश्वनाथ तालीमकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन …

Read More »

नुकसानग्रस्त शाळांना मदतीचा हात

चंद्रमा एज्युकेशन संस्थेचा उपक्रम पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने सुधागड तालुक्यातील अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शाळांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी हात पुढे सरसावले.  ठाण्यातील चंद्रमा एज्युकेशन संस्था व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकाराने सुधागड तालुक्यातील नुकसानग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना नुकतीच शैक्षणिक मदत देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील …

Read More »

जपा डोळ्यांचे आरोग्य

आरोग्य प्रहर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गात डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे …

Read More »

आदिवासी भागात दुष्काळजन्य स्थिती

अपुरा पाऊस; 25 टक्के भातलावणी शिल्लक कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कशेळेपासून पुढे असलेल्या आदिवासी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे. शेतात पाणी नसल्याने भाताची लावणी पूर्ण झाली नसून प्रामुख्याने आदिवासी भागातील जमीन ही माळवरकस असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना पीक …

Read More »

विधायक विरोध

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे महाराष्ट्राविषयीचे व्हिजन एका खाजगी वाहिनीवर बोलताना मांडले. महाराष्ट्रातील प्रश्नांविषयी, प्रगतीविषयी, कोरोना महामारीच्या सद्यस्थितीविषयी जी सुस्पष्टता आहे, ती खचितच राज्यातील तीन चाकी महाआघाडीच्या कारभारात दिसते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार …

Read More »

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. साहित्य आणि समाजकारण यात त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. अशा या महापुरुषाला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका संतोषी तुपे आणि विविध संघटनांनी केली आहे. …

Read More »

चिनी वस्तूंविरोधात भाजपची मोहीम तीव्र

नवी मुंबई ः बातमीदार लडाखमधील गलवान क्षेत्रात चीनने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर चीनला भारताने जशाच तसे उत्तर दिल्यानंतर चीनने नमते घेतले. चीनला संपूर्ण देशानेही जशाच तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने याकरिता आपले योगदान देणे गरजेचे आहे. याकरिता नवी मुंबई भाजपतर्फे व्यापारी बांधवांना चिनी बनावटीच्या वस्तूंची …

Read More »

पनवेल तालुक्यात 154 नवे कोरोनाग्रस्त

पाच जणांचा मृत्यू; 250 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 31) कोरोनाचे 154 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत  दिवसभरात 121 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 210 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …

Read More »

महिलांसाठी विशेष बस-रेल्वेची सुविधा द्यावी

आमदार मंदा म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नवी मुंबई ः बातमीदार कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका नोकरदार महिलावर्गाला बसला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेली चार महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »