Breaking News

Ramprahar Reporters

वहाळ ग्रामपंचायतीमध्ये शेकापने युतीधर्म न पाळता अडीच वर्षांनंतरही सरपंचपद ठेवले स्वतःकडेच

पनवेल ः रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या युतीधर्माच्या समझोत्याला हरताळ फासत शेतकरी कामगार पक्षाने अडीच वर्षांनंतरही सरपंचपद आपल्याचकडे ठेवत गद्दारी केली आहे, असा घणाघात उपसरपंच तथा भाजप गव्हाण जि. प. विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे आणि भाजप, काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. गव्हाण आणि वहाळ ग्रामपंचायतीच्या सन 2018मध्ये झालेल्या सार्वत्रिक …

Read More »

राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांची नाराजी अलिबाग ः प्रतिनिधी राज्य सरकार आमचे नाही, तर आघाडीचे आहे. या सरकारचा जिल्हा प्रशासनावर धाक नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही राज्य सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार सुरेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली …

Read More »

महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक करतेय -प्रवीण दरेकर

पाली ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. या सरकारला संवेदनाच नाहीत, अशी खरमरीत टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे बोलताना केली. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला. पाली नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते …

Read More »

रायगडात सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

राजकीय पक्षांबरोबरच प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्ज अलिबाग, पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पाली, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा आणि खालापूर या सहा नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. 21) मतदान प्रक्रिया होत आहे. यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासोबतच काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पोटनिवणुकीसाठीही मतदान होईल. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरडीपीएलचे उद्घाटन

रसायनी ः रामप्रहर वृत्त रायगड डॉक्टर्स लेदर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मोहोपाडा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीस मार्केट्स क्रिकेट ग्राऊंडवर रायगड डॉक्टर प्रीमियर लीगचे (आरडीपीएल) आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय क्रिकेट लीगचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) झाले. या वेळी रायगड डॉक्टर्स …

Read More »

विकासासाठी भाजपला सत्ता द्या -आमदार रवींद्र चव्हाण

पालीत प्रचार रॅली व सभा पाली ः प्रतिनिधी आपल्या भारत देशाला सशक्त बनवायचे असेल तर सशक्त भाजप बनवावा लागेल. या दृष्टीने परिसराचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत ते संसद सर्वत्र भाजप सत्तास्थानी येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी …

Read More »

अनिल परबच गद्दार, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेना संपण्याचा डाव

रामदास कदमांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. परब हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. तेच गद्दार असून रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी या वेळी केला. …

Read More »

सहकार चळवळ पुढे नेणार – अमित शाह

अहमदनगर ः प्रतिनिधी सहकार क्षेत्राच्या चळवळीला आम्ही पुढे घेऊन जाऊ इच्छितो. त्यामुळे येणार्‍या काळात या क्षेत्राला काहीही मदत लागली तर नरेंद्र मोदी सरकार ती देईल, असे आश्वासन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (दि. 18) दिले. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आयोजित देशातील पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर रेल्वे …

Read More »

पाकिस्तानातून आलेले चिनी बनावटीचे ड्रोन बीएसएफने पाडले

नवी दिल्ली : भारतीय सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचे घुसखोरी करण्याचे प्रत्यन सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगासमोर उघडे करणारी एक घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी (दि. 18) फिरोजपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन यशस्वीरित्या पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे असल्याचेही समोर …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सीकेटी विद्यालयात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात गुरुवारी (दि. 16)साजरा करण्यात आला. त्यामध्ये अमृत महोत्सवाचा 75 वा स्तंभ विद्यार्थ्यांनी उभारला. त्यामुळे हा स्तंभ स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच स्वंतत्र भारताची स्वप्ने आणि कर्तव्ये सर्वांसमोर आणून पुढे जाण्यासाठी प्रेरणा …

Read More »