Breaking News

Ramprahar Reporters

नातं एकांकिका अटल करंडकाची मानकरी

राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधीश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइट संस्थेच्या नातं या एकांकिकेने बाजी मारत …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना काळात समाजाप्रती देवदूताप्रमाणे दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. सकाळच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळ सन्मान 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 31) प्रसिद्ध कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ …

Read More »

मोदी सरकारची ‘आर्थिक लस’

केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी तरतूद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) सादर केला. या बजेटमध्ये विविध क्षेत्र आणि प्रत्येक घटकासाठी तरतूद करण्यात आली आहे. ‘ज्या वेळी पहाट अंधारलेली असते त्या वेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो या …

Read More »

शुभम चवरकरला उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्कार

रेवदंडा : प्रतिनिधीसाळावमधील शिव मर्दानी आखाड्याचा मल्लखांबपटू शुभम किशोर चवरकर याला छावा प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात आले आहे.वस्ताद अमित गडांकुश संस्थापक-अध्यक्ष असलेल्या छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच छावा प्रतिष्ठानच्या वतीने साळाव येथील शुभम चवरकर याची रायगडमधील उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू 2021 या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात …

Read More »

तामिळनाडूचे दुसरे विजेतेपद

बडोदा : वृत्तसंस्थादिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील तामिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या जेतेपदावर दुसर्‍यांदा नाव कोरले आहे. डावखुरा फिरकीपटू एम. सिद्धार्धच्या (4/20) प्रभावी गोलंदाजीला फलंदाजांचे योगदान लाभल्याने तामिळनाडूने अंतिम फेरीत बडोद्याचा सात गडी आणि 12 चेंडू राखून पराभव केला.तामिळनाडूने यंदा 13 वर्षांनंतर प्रथमच अजिंक्यपद मिळवले. सिद्धार्थच्या फिरकीपुढे भंबेरी उडाल्याने …

Read More »

कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची प्रेक्षकांना संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार्‍या भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नईत होणारे दोन्ही कसोटी सामने मात्र प्रेक्षकांविना होणार आहेत.एका रिपोर्ट्सनुसार अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणार्‍या मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्यापासून प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामने पाहता येण्याची शक्यता आहे, पण किती …

Read More »

रायगडात लसीकरण संथगतीने

सोमवारपासून पोलीस, महसूल, स्वच्छता कर्मचार्‍यांना टोचणार लस अलिबाग ः प्रतिनिधीवेळोवेळी केलेल्या जनजागृतीनंतरही रायगड जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्‍यांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील 64 टक्के आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेतली आहे. सोमवारपासून (दि. 1) पोलीस, महसूल आणि स्वच्छता कर्मचार्‍यांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.16 …

Read More »

पनवेल मनपातर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण’

पनवेल ः प्रतिनिधीस्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2021 राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेने शून्य कचरा मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी एक वाहन तयार करण्यात आले असून, यात जुने कपडे, भांडी, प्लास्टिकच्या वस्तू जमा करण्यात येणार आहेत. या वाहनाचे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिकांस दुसर्‍या दिवशीही उदंड प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तशहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेस शनिवारी (दि. 30) दुसर्‍या दिवशीही रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), जाळ्यातील खिळे …

Read More »

शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर : पंतप्रधान

सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार : मोदी नवी दिल्ली : वृत्तसेवाकेंद्र सरकारनं आणणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकर्‍यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणं टाळलं होतं. मात्र, अखरे अधिवेशनाच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय …

Read More »