मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचा मनसुबा कर्जत : बातमीदार गेल्या दोन वर्षांमध्ये माथेरान स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरात आहे. प्लॅस्टिक, काच आणि पालापाचोळा याचे वर्गीकरण करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी क्रशर मशीन, काचेच्या बाटल्यांची विक्री, व पालापाचोळ्याचे खत तयार करण्यास नगरपालिकेने सुरुवात …
Read More »Monthly Archives: April 2019
नागोठणे ग्रामदैवतांचा पालखी सोहळा
नागोठणे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवतांचा पालखी सोहळा 47 तासांनी पूर्ण झाला. शनिवारी मंदिरातून काढण्यात आलेली पालखी सोमवारी (दि. 22) सकाळी 9 वाजता मंदिरात आल्यानंतर आरती, तसेच मानाच्या नारळांचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास शनिवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता देवीचे …
Read More »टॉवरच्या नावाखाली 97 हजारांची फसवणूक
पेण : प्रतिनिधी विम नेटवर्क कंपनीच्या माध्यमातून टॉवर बसविण्यात येणार असून, त्याची प्रोसेस फी म्हणून 97 हजार रुपये घेऊन, आरोपीने प्रत्यक्षात टॉवर न बसवता फिर्यादीची फसवणूक केली व फिर्यादीने रक्कम परत मागितली असता त्यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी यांची …
Read More »सुधागडात अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार
2 आरोपी अटकेत 2 फरारी, पाली पोलीस ठाण्यात गुन्हा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चारपैकी दोन आरोपींना पाली पोलिसांनी अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरारी आहेत. संबंधितांवर बलात्कार, पोस्को व अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले …
Read More »महिला पाण्यासाठी डोंगर उतरून नदीवर
कर्जत गुडवणवाडीमध्ये मोठी पाणीटंचाई; 24 अंश तापमानात कोरड्या नदीमध्ये डवरे खोदले कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गुडवणवाडीमध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासी महिला डोंगर उतरून कोरड्या असलेल्या चिल्हार नदीपात्रात येत असून, तेथे डवरे खोदून त्या थेंब थेंब पाणी गोळा करतात. ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे पाणी …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही शेतकर्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी उपयुक्त आहे. या योजनेचे उद्दिष्ट अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी …
Read More »वाचनसंस्कृती टिकायला हवी
एकही पुस्तक वाचलेले नाही असे सांगणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आढळतात. मुलांमध्ये वाचनाची सवय कायम राहावी म्हणून सरकारी पातळीवरून शिक्षण विभागामार्फत प्रयत्न जारी आहेत, परंतु मोबाईल आणि टीव्हीचा विळखा मुलांना पुस्तकांपासून दूर नेतो आहे. खरे तर, लहानपणापासून वाचनाची गोडी लागलेल्या मुलांची शब्दसंपदा तर समृद्ध आढळून येतेच, खेरीज ही मुले अधिक प्रतिभासंपन्न …
Read More »पनवेल : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील आणि माजी नगरसेविका नीता माळी यांना वाढदिवसानिमित्त मंगळवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका सीता पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Read More »स्थिर पथकाकडून वाहनांची तपासणी
उरण : वार्ताहर लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालील स्थिर पथकाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. उरणमध्येही आचारसंहितेची सुयोग्य अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने मोक्याच्या जागी वाहनांची तपासणी केली जात आहे. मोरा कोळीवाडा, बोकडविरा येथील शेवा चारफाटा, खारपाडा चेकपोस्ट, उलवा, शेडुंग यादी ठिकाणी चेकपोस्ट ठेवण्यात आले आहेत. एकूण 10 पथके …
Read More »खा. श्रीरंग बारणेंचे मोठी जुईत स्वागत
उरण : बातमीदार शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी खासदार व महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांचे मोठी जुई गावात जोरदार स्वागत केले. निमित्त होते प्रचार रॅलीचे. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला, महायुतीचा विजय असो, अशा घोषणांनी या वेळी परिसर दणाणून गेला होता. या प्रचार …
Read More »