श्रीवर्धन : सध्या भर उन्हाळ्यात सूर्यनारायण आग ओकत असताना उगवतीच्या वेळी मात्र तो काहीसा शीतल भासतो. त्यात ढग आले असतील, तर वातावरण काहीसे गूढ भासू लागते. असेच सकाळीच्या वेळी आभाळात भरून आलेल्या ढगांतून होणार्या सूर्योदयाचे वडवली येथे टिपलेले विलोभनीय दृश्य. (छाया : अमेय नाझरे)
Read More »Monthly Archives: May 2019
श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ
श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील 2 हजार 501 शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती श्रीवर्धनचे तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांनीं दिली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकर्याच्या बँक खात्यात वर्षभरामध्ये तीन टप्यांत सहा हजार रूपये जमा होणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यत 14 लाख 26हजार …
Read More »कर्जत, नेरळ, कडाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
एकाच रात्री 12 दुकाने फोडली; हजारो रुपयांचा माल लंपास कर्जत : बातमीदार नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना कर्जत शहरात मंगळवारी (दि. 7) रात्री 5 ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या साई मंदिर परिसरात 5, पोशिर येथे 1 तर डिकसळ येथे 1 मेडिकल अशी सुमारे …
Read More »कोपरखैरणेत घराचे छत कोसळले
नवी मुंबई : प्रतिनिधी कोपरखैरणे सेक्टर 10 येथील सागर सोसायटीत राहणार्या चित्रलेखा अरुरू यांच्या घरातील छताचे प्लॅस्टर मंगळवारी (दि. 7) दुपारी कोसळले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी सिडकोच्या धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेक्टर 10 मधील सागर को-ऑपरेटीव्ही सोसायटीत अरुरू कुटुंब राहते. चित्रलेखा अरुरू या घरात असताना …
Read More »हक्काच्या रजेसाठीही द्यावी लागतेय चिरीमिरी
एनएमएमटी प्रशासनातील धक्कादायक प्रकार नवी मुंबई : प्रतिनिधी आपल्या हक्काची रजा शिल्लक असताना व ती मंजूर करून घेताना चिरीमिरी दिल्याशिवाय वरिष्ठ रजा मंजूर करत नसल्याने मनपाच्या कर्मचारी व अधिकार्यांमध्ये असंतोष पसरला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकार्यांच्या जवळचा अधिकारी व कर्मचारी असेल, तर त्याला तत्काळ रजा मिळते, पण निकटचा नसेल, तर …
Read More »पावसाआधी मोठीजुई पुलाचे काम करण्याची मागणी
30 वर्षांपूर्वीच्या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळलेले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मोठीजुई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाच्या वेशीवर आणि चिरनेर जंगलसत्याग्रहातील शूरवीर रामा बामा कोळी यांच्या हुतात्मा स्मारकाजवळील खाडी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळले आहे. त्याचप्रमाणे या पुलाला वापरण्यात आलेल्या …
Read More »राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत रिद्धी व सिद्धीची सुवर्ण कामगिरी
औरंगाबाद : प्रतिनिधी पुणे येथे नुकत्याच झालेल्या 55व्या कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. सिद्धी हत्तेकर हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली, तर रिद्धीने एक सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राच्या यशात निर्णायक योगदान दिले. खेलो …
Read More »तिरंदाजीत भारतीय पुरुष संघ चौथ्या स्थानी
शांघाय : वृत्तसंस्था प्रशिक्षकाविना खेळणार्या भारतीय पुरुष संघाने येथे सुरू झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या कंपाऊंड प्रकारात पात्रता फेरीत चौथे स्थान मिळविले. प्रवीण कुमार याने वैयक्तिक गटात नववे स्थान मिळविले.प्रवीणने 704 गुणांची कमाई केली. यानंतर लवज्योत आणि गुरविंदर यांच्या सोबतीने प्रवीणने भारतीय संघासाठी 2091 गुणांची कमाई करीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारताची …
Read More »विश्वचषकासाठी भारताची मदार शिखर धवनवर
दिल्ली : वृत्तसंस्था आजवरच्या विश्वचषक स्पर्धांसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघांपैकी सर्वोत्तम संघ म्हणून या वेळच्या संघाकडे पाहिले जात आहे. इंग्लंडमधील वातावरणाचा आणि खेळपट्ट्यांचा फायदा उठवू शकणारे विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार अशा अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्यातील सलामीवीर शिखर …
Read More »लिंबा राम यांना क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात
दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेले भारतीय तिरंदाजीतील पहिले विश्वविक्रमी नाव म्हणून ज्या लिंबा राम यांचे नाव घेतले जाते, त्यांना आजारपणात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लिंबा राम यांच्यावरील उपचारांसाठी पाच लाख रुपयांच्या अतिरिक्त आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 1992च्या …
Read More »