Breaking News

Monthly Archives: July 2019

वाहून गेलेल्या पती-पत्नीचे मृतदेह सापडले

पनवेल : तालुक्यातील गाढी नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य आंब्रे व सारिका आंब्रे हे दाम्पत्य तीन दिवसांपूर्वी वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली. गुरुवारी (दि. 11) तिसर्‍या दिवशी आदित्य आंब्रे यांचा मृतदेह कामोठे जुई येथील खाडीत सापडला, तर महिलेचा रात्री उशीरा सापडला. 11 …

Read More »

पालकमंत्र्यांचा उद्या जिल्हा दौरा

अलिबाग ः जिमाका  जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार (दि.13) रायगड जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. शनिवार (दि.13) सकाळी दहा वाजता महाड येथे आगमन व महाड येथील विकासकामांबाबत आढावा बैठक, स्थळ-शासकीय विश्रामगृह महाड,   सकाळी 11 वा.  महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे युनिट हेड यांच्या समवेत बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह महाड, दुपारी 12 …

Read More »

कै. चांगू काना ठाकूर यांचे उद्या 17वे पुण्यस्मरण ; सीकेटी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांचे 17वे पुण्यस्मरण आणि चांगू काना ठाकूर तथा सीकेटी कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवारी (दि. 13) दुपारी 3 वाजता खांदा कॉलनी येथील महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

अतिधोकादायक इमारत, बांधकामे महापालिकेकडून जमिनदोस्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील अतिधोदायक इमारत व अनधिकृत बांधकामे महापालिकेने गुरुवारी (दि. 11) पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त केली. ही कारवाई आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार व उपआयुक्त जमीर लेंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग अधिकार्‍यांनी पार पाडली. शनी मंदिराजवळील मूलचंद हरदेवप्रसाद गुप्ता यांचे दुकान अतिधोकायदायक असल्याने तेही जमिनदोस्त करण्यात …

Read More »

पर्यटक तरुणीचा बुडून मृत्यू ; नेरळ टपालवाडी धबधब्यावरील दुर्घटना; मृतदेह सापडला

कर्जत ः प्रतिनिधी रायगडमध्ये धबधब्यावर पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नेरळ टपालवाडी धबधबा येथे ही दुर्घटना घडली आहे. संजना शर्मा असे या तरुणीचे नाव असून ती कल्याणची रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, संजना आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेली असता ही दुर्घटना घडली. बुधवारी सकाळी ही दुर्घटना …

Read More »

श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाची वृक्षदिंडी

गव्हाण : रामप्रहर वृत्त  – आषाढी एकादशीचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा जयघोष करीत विठूनामासोबत वृक्षसंवर्धनाचा गजर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये करण्यात आला. येथील विद्यार्थी व रयत सेवकांनी काढलेल्या वृक्षदिंडीने कोपर व गव्हाण पंचक्रोशी दुमदुमली. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणार्‍या व पारंपरिक …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळातर्फे पालिका शाळेत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन विद्यामंदिर आणि कोळेश्वर विद्यामंदिर शाळेत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर आणि मुग्धा लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ …

Read More »

भेंडखळ येथे आषाढीनिमित्त विविध कार्यक्रम

उरण : प्रतिनिधी  – देवशयनी आषाढी एकादशी शुक्रवारी (दि. 12) असल्याने पंढरपूर येथे मोठी यात्रा असते. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील भेंडखळ या गावी असलेल्या प्रतिपंढरपूर समजलेल्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल-रखुमाई देवाची मूर्ती सुमारे 165 वर्षापूर्वीची असून कौलारू मंदिर होते. सन 2013 रोजी भेंडखळ ग्रामस्थ व कमिटी यांच्या …

Read More »

फुंडे हायस्कूलचा दिंडी सोहळा

उरण : रामप्रहर वृत्त  – रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांची गुरुवारी (दि. 11) आषाढी एकादशीनिमित्त बोकडविरा गावात वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात झाली. आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रचा पवित्र सोहळा मानला जातो. अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमला आहे. या जयघोषात भर म्हणून फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही …

Read More »

धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 24 जणांचा बळी गेला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आणि धरणांची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले. संपूर्ण कोकणातील धरणांचा सर्व्हे करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील धरणांचादेखील सर्व्हे करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्व धरणे सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. काही …

Read More »