Breaking News

Yearly Archives: 2019

कशेडी घाटात टँकरमधून वायूगळती

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गावाजवळ सोमवारी रात्री एक टँकर खचलेल्या मोरीमध्ये अडकून त्यातून वायूगळती झाली. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी रवाना होऊन टँकर मार्गस्थ करण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी वाहतूक थांबवली. त्यामुळे कशेडी …

Read More »

पूरग्रस्त भागांसाठी सहा हजार कोटींचा प्रस्ताव; राज्य सरकारचे केंद्राला साकडे

मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अनेक भागांत आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त भागांसाठी 6813.92 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि. 13) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद …

Read More »

सरकारच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा सुनील तटकरेंचा डाव भाजप नेते कृष्णा कोबनाक यांचा हल्लाबोल

म्हसळा : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन पर्व- नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त म्हसळा तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 13) येथील  कुणबी समाज सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात म्हसळा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजप सरकारने सुरू केलेल्या महिला बचत गट, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या योजना, मातृ …

Read More »

कोंडरान गावाजवळ झालेल्या भूस्खलनाने ; शेतीचे नुकसान; 48 जनावरे दगावली

महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेली दोन आठवडे मुसळधार पाऊस होत होता. मात्र 6 ऑगस्ट रोजी किल्ले रायगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीने जागोजागी भूस्खलन झाले आहे. त्याचे भयाण रूप कोंडरान आणि कोंझर गावादरम्यान दिसून येत आहे. याठिकाणी आलेल्या मातीने शेकडो एकर भात शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण शेत जमिनीत माती, झाडांच्या फांद्या, …

Read More »

मुंबई-पंढरपूर एसटी बसला खालापुरात अपघात

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी समोरून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने हुलकावणी दिल्याने एसटी बसचालकाने तत्काळ ब्रेक दाबला. त्यामुळे बस रस्त्यावरून घसरून अपघात झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी वांवढळ (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत कमल हॉटेलजवळ घडली. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. ही बस (एमएच-14,बीएल-9389) मंगळवारी सकाळी मुंबई सेंट्रल येथून …

Read More »

रायगडातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, अलिबागमधील डॉक्टरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये

अलिबाग : प्रतिनिधी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अलिबागच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागात कपडे, औषधे, खाण्याच्या वस्तू, भांडी ही वस्तूरूपी मदत पाठविण्यात आली आहे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची मदत चेकद्वारे देण्यात आली आहे. आयएमए अलिबाग शाखेतर्फे डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात पाठविण्यासाठी कपडे, खाण्याच्या वस्तू, भांडी, औषधे गोळा …

Read More »

…तर विराट व मी एकत्र बसून शँपेन पिऊ : सचिन तेंडुलकर

मुंबई : प्रतिनिधी क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा नुकताच मुंबईत झला. या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीने तुझ्या शतकांचा विक्रम मोडला तर? असा प्रश्न विचारण्यात आला असता सचिन म्हणाला, ज्या दिवशी विराट माझा विक्रम मोडेल, त्या दिवशी मी स्वतः जाऊन त्याला शँपेनची बाटली देईन. आम्ही …

Read More »

ऐश्वर्याची ऐतिहासिक कामगिरी

मोटर स्पोर्ट्समध्ये विजेतेपद पटकाविणारी पहिलीच भारतीय नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या ऐश्वर्या पिस्सायने मंगळवारी (दि. 13) ऐतिहासिक कामगिरी केली. एफआयएम वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकाविणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. मोटर स्पोर्ट्स विभागात प्रथमच भारतीय महिलेने बाजी मारली आहे. दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत 23 वर्षीय ऐश्वर्याने बाजी मारली …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा पूर आला. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोणाचे सुरू होणारे संसार पुरामुळे सुरू होऊ शकले नाहीत. अनेक जण रावाचे रंक झाले.  दरम्यान, पूरग्रस्तांसाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशा वेळी शासनाने यंत्रणा उभारून …

Read More »

तज्ज्ञांमार्फत धोरण हवे

शहरीकरणातून प्रचंड बोकाळलेल्या काँक्रिटीकरणातून झाडांची मुळे कमकुवत होत चालल्याचे सर्वज्ञात आहे. अशावेळेस पाहणी करताना संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिक बारकाईने पाहणी व्हायला नको का? यासंदर्भातील स्वतंत्र घटनांतील जीवितहानीची आकडेवारी एक वा दोन बळी अशी असल्याने या स्वरुपाच्या घटनांकडे दुर्लक्ष व्हायला नको. मुंबईतील सुयोग्य धोरणाचा लाभ अन्य छोट्या शहरांतही होऊ शकेल. …

Read More »