Breaking News

Yearly Archives: 2019

नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसानभरपाई आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न यशस्वी, एमएमआरडीए अधिकार्यांसह बैठक

नवी मुंबई : बातमीदार एमएमआरडीए  न्हावा-शिवडी सी लिंक क्वारीडोअर रस्त्याचे काम हे समुद्रातून होत असल्यामुळे नवी मुंबईतील कोळीबांधवांच्या होत असलेल्या नुकसान भरपाई पुनर्विकास पॅकेज संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचीएम.एमएमआरडीए  सह संबंधिक अधिकार्‍यांसमवेत बांद्रा येथील कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता दत्तात्रेय ठुबे, अधीक्षक अभियंता  …

Read More »

सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव

खामगाव ः प्रतिनिधी आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा ‘फगवा’ उत्सव नुकताच सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून 9 आदिवासी-वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार, बिरसा मुंडा मंडळ, नेताजी नवयुवक दल, सामाजिक …

Read More »

मागील लोकसभा निवडणुकीत ’नोटा’ला 60 लाख मते; मतदारांची उद्विग्नता

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्ष आणि पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. मतदानापूर्वी सर्वच पक्ष विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पक्षाचे जाहीरनामे वाचून दाखवतात. असे असतानादेखील अनेक ठिकाणी ‘नोटा’ अर्थात ’नन ऑफ अबाऊ’ या पर्यायाचा मतदानात अधिक वापर झाल्याचे 2014च्या निवडणुकीत दिसून …

Read More »

आयसीयूत दाखल महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयातच महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वसनाचा त्रास असल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आले होते. या वेळी रुग्णालयाच्या काही कर्मचार्‍यांनी आयसीयूतच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात …

Read More »

…तर प्रियंकांची गंगायात्रा पूर्ण झाली असती? ः गडकरी यांचा सवाल

नागपूर ः प्रतिनिधी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गंगायात्रा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले होते, मात्र प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का, असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. या वेळी …

Read More »

ज्यू प्रार्थनास्थळांवर हल्ल्याचा कट! मुंबई, गोव्यात अलर्ट जारी

इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका आहे. या दोन दहशतवादी संघटनांकडून भारतात हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली, मुंबई आणि गोवा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यूझीलंडच्या मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी हे हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. ज्यू स्थळांवरसुद्धा हल्ल्याची …

Read More »

भडवळवाडीमधील महिला आक्रमक

कर्जत पंंं.स. वर हंडा मोर्चा नेण्याचा आदिवासी संघटनेचा निर्धार कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील नेरळजवळील दामत ग्रामपंचायतीमधील  भडवळवाडीमध्ये नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही. येथील आणि तालुक्यातील सर्व आदिवासी वाड्यांमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन कर्जत तालुका आदिवासी संघटना पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन मनातील खदखद व्यक्त करणार आहे. भडवळवाडीमधील …

Read More »

स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम

नागोठणे : प्रतिनिधी : जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत रविवारी (दि. 24) स्मशानभूमी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत नागोठणे विभागाच्या श्री बैठकीच्या 827 सदस्यांकडून पेण, रोहे तालुक्यातील 80 स्मशानभूमीत ही मोहीम राबविण्यात आली. 80 स्मशानभूमीअंतर्गत असणार्‍या गावांची …

Read More »

शिरसे शिवसेना युतीकडे, तर पाथरज सर्वपक्षीय आघाडीकडे

कर्जत : बातमीदार/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील शिरसे आणि पाथरज दोन  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी (दि. 25) त्या मतांची मोजणी केली असता शिरसे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना युतीने वर्चस्व मिळविले असून, पाथरजचे थेट सरपंचपद सर्वपक्षीय आघाडीने मिळविले आहे. रविवारी या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान झाले होते. पाथरज या …

Read More »

सावित्रीमधील मगरींच्या मृत्यूचे कारण शोधणार कोण?

वनखात्याची उदासीनता; सिस्केप सामाजिक संस्थेचा प्रयत्न;सावित्री पात्रातील मगरींच्या मृत्यूचे गूढ; दै. रामप्रहरचा अंदाज ठरला खरा सावित्री नदीच्या पात्रातील मगरींच्या वास्तव्याने महाड परिसराची एक नवी ओळख झाली असली तरी त्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या अचानक मृत्यूचेही एक वेगळेच गूढ वाढले आहे. गेल्या वर्षातील या मगरींच्या होणार्‍या मृत्यूनेही पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त होत …

Read More »