Breaking News

Monthly Archives: November 2020

कौशल्याचार्य रेखा घरत यांचा सत्कार

रेवदंडा : प्रतिनिधी कौशल्याचार्य या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित चौल येथील रेखा संदीप घरत यांचा जन शिक्षण संस्थानच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा सोमय्या यांच्या उपस्थितीत व माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थान अलिबाग-रायगडच्या प्रशिक्षक आणि चौलच्या चंपावती स्वयंम …

Read More »

भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पनवेल शहर मंडलाची कार्यकारिणी बैठक उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 2) झाली. या बैठकीत पनवेल शहर मंडलमधील महिलांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

ओबीसी समाज बांधव एकटवले; विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन

पनवेल  : रामप्रहर वृत्त ओबीसी समाज बांधवांना असलेले आरक्षण कायम ठेवावे तसेच विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी यासाठी मंगळवारी (दि. 3) राज्यव्यापी आरक्षण बचाव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार ओबीसींनी रायगड जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांसमोर एकत्र येऊन ओबीसी बचाव आंदोलन केले. पनवेलमध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे उपाध्यक्ष जे. डी. तांडेल …

Read More »

पनवेल महानगरपालिकेत बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाच वर्षाखालील 47 हजार 606 बालकांना रविवारी संपूर्ण दिवसभरात पल्स पोलिओ लसीकरणाचे डोस देण्यात आले. महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागातर्फे शहरात ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली. तसेच 2 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत उर्वरित बालकांसाठी विशेष लसीकरण मोहिमेत घरोघरी जाऊन …

Read More »

‘महिलांनी वस्तू विक्री करण्यासाठी नवी मुंबई पालिकेने जागा द्यावी‘

नवी मुंबई : बातमीदार महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी महापालिकेने जागा द्यावी, अशी मागणी भाजप कोपरखैरणे तालुका सरचिटणीस मयूर धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीत समाजातील कष्टकरी महिला, माता, भगिनी पुन्हा एकदा नव्याने कुटूंबाची आर्थिक घडी बसवण्यासाठी …

Read More »

पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवा

आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात अलीकडेच तोडफोड करण्यात आली. असे हल्ले कोरोनाकाळात सेवा देणार्‍या डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांचे मनोबल खच्ची करीत असतात. भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी पालिका रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे …

Read More »

नवी मुंबईत मोफत फिरता दवाखाना

भारतीय जनता पक्षाचा अभिनव उपक्रम नवी मुंबई : बातमीदार सध्याच्या कोरोना महामारीवर मात करत असताना अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांवर आलेले संकट पाहता तसेच कोरोनासारखे आजारावर मात करण्याकरिता आपल्या बेलापूर मतदारसंघातील नागरिकांसाठी अभिनव उपक्रम म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांच्या सौजन्याने नवी मुंबई महानगरपालिका व एचडीएफसी …

Read More »

दुसर्या लाटेसाठी सज्जता हवी

जसजशी जगभरात थंडी वाढत जाईल तसतसा कोरोना विषाणूचा फैलाव अधिक वेगाने वाढताना दिसेल, असा इशारा जगभरातील शास्त्रज्ञ देत आहेत. रशिया आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये हिवाळ्यामुळे कोविड-19च्या दुसर्‍या लाटेचा तडाखा अधिक गंभीर स्वरुप धारण करत असल्याचे दिसून येतेच आहे. भारतातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा केंद्रीय …

Read More »

भाजपकडून प्रमोद रायबोले यांना आदरांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप अनुसूचित जाती मोर्चा, कामोठे शहराध्यक्ष प्रमोद रायबोले (53) यांचे गुरुवारी (दि. 29) आकस्मित निधन झाले होते. त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवारी (दि. 1) सकाळी त्यांच्या निवासस्थानी, श्रीगंगा गृहनिर्माण संस्था, सेक्टर 18, कामोठे याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या वेळी बौध्दाचार्य काळेबाग गुरुजी यांच्या हस्ते …

Read More »

लग्न समारंभास 500 लोकांपर्यंत परवानगी द्या

मंडप डेकोरेटर्स, डिजे लाईट आणि फोटोग्राफर असोसिएशनची मागणी अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांचे आयोजन करण्याची सक्ती राज्य सरकारने घातली आहे. त्यामुळे मंडप, डेकोरेटर्स आणि मंगलकार्य चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हि बाब लक्षात घेऊन आता 500 लोकांपर्यंत लग्न समारंभ आयोजन करण्यास शासनाने परवानगी …

Read More »