माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्याच्या थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. माणगाव तालुक्यात यंदा 12295 हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली होती. पीकही …
Read More »Yearly Archives: 2020
मोठे वढाव येथील बांध बंदिस्तीला खांडी
कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वढाव बोर्झे स्कीममधील खारबंदिस्तीच्या कामाला वारंवार खांडी जाण्याचे प्रकार होत असून, त्यामुळे परिसरातील शेकडो एकर शेतजमीन नापीक होऊन पीक वाया गेले आहे. या खारबंदिस्तीच्या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मोठे वढाव भागातील शेतकर्यांनी खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याकडे …
Read More »रायगडात 163 नवे कोरोना पॉझिटिव्ह; चार रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी(दि. 24) नव्या 163 रुग्णांची आणि चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 179 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 98 व ग्रामीण 31) तालुक्यातील 129, अलिबाग 11, पेण नऊ, रोहा पाच, माणगाव चार, खालापूर दोन आणि उरण, कर्जत व महाड तालुक्यातील प्रत्येकी एका …
Read More »रायगड जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणूला वेशीवरच रोखले!
अलिबाग : प्रकाश सोनवडेकर मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला. शुक्रवार (दि. 23)पर्यंत एकूण 52 हजार 932 रुग्ण आढळले. असे असले तरी मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत कोविड-19 विषाणू जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींमध्ये शिरकाव करू शकलेला नाही, तर जिल्ह्यातील 247 ग्रामपंचायतींमध्ये पाचपेक्षा …
Read More »पनवेल मनपाच्या सफाई कर्मचार्यांचा कोरोना योद्धा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना वैश्विक महामारीच्या काळात पनवेल महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनी आपले सेवाकार्य अविरतपणे सुरू ठेवले होते. त्याबद्दल या सफाई कामगारांना शनिवारी (दि. 24) कोरोना योद्धा प्रमाणपत्र व एका वेळचे भोजन देऊन खांदा कॉलनी येथे सन्मानित करण्यात आले. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम …
Read More »केंद्र सरकारचा दिलासा!; कर्जदारांना चक्रवाढ व्याज मिळणार परत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना काळात आर्थिक कंबरडे मोडलेल्या कर्जदाराला केंद्र सरकारने दिलासा दिला असून, दिवाळीच्या आधी चांगली बातमी दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) काळातील व्याज रकमेवरील चक्रव्याढ व्याज रकमेत सूट देण्याचा आदेश दिला असून, यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या या …
Read More »कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सावरले; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक कोरोना महामारीच्या संकटात देशाला सावरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 24) येथे केले. देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने आयोजित …
Read More »महाआघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंविरोधात शिवसेना आमदाराचा हक्कभंग प्रस्ताव
दापोली : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. विशेष म्हणजे यावरून महाविकास आघाडी सरकार एकत्र …
Read More »हे आहेत सर्वात मोठ्या कंपनीचे व्यवसाय!
रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे, हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरतो आहे, हे समजण्यास मदत होते.आजच्या मितीस भारतीय शेअरबाजारामधील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. म्युच्युअल फंडांकडं रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण 15.41 …
Read More »आत्मनिर्भर: भारत म्हणजे जगाची केवळ बाजारपेठ नव्हे!
चीनचे आक्रमक व्यापार धोरण आणि जागतिकीकरणामुळे आपली हक्काची भारतीय क्रयशक्ती इतर देशांना समृद्ध करत होती. आत्मनिर्भर धोरणामुळे पुरवठ्यासोबत मागणीला बळ मिळू लागले असून त्यातून नव्या रोजगार संधी निर्माण होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. या धोरणाची अंमलबजावणी केली नसती तर भारताचे अस्तित्व पुन्हा एकदा जगाची एक बाजारपेठ म्हणूनच राहिले असते. आयात-निर्यात व्यापाराची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper