नवी दिल्ली, मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत असली तरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून, मंगळवा (दि. 7) दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा 1018वर गेला आहे. एकट्या मुंबईत 116 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे …
Read More »Yearly Archives: 2020
भाजपकडून आदिवासींना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहरउरणचे आमदार महेश बालदी यांच्या सौजन्याने आतापर्यंत मतदारसंघातील किमान पाच ते सहा हजार आदिवासी परिवार तसेच मजूर वर्ग यांना जीवनावश्यक वस्तूंची सढळ हस्ते मदत करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिरनेर परिसरातील कोप्रोली व पुनाडे आदिवासी वाडी, भंगारपाडा तसेच चिरनेर येथील चार आदिवासी पाडे अशा एकूण 360 …
Read More »संचारबंदीतही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे
पोलादपुरात सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा वावर पोलादपूर : प्रतिनिधीकोरोनामुळे संचारबंदी लागू असताना पोलादपूर तालुक्यातील गोवेले तसेच देवळे परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, पूल आदी विकासकामे सुरू असून सोशल डिस्टन्सिंगविना कामगारांचा तालुक्यात वावर असल्याचे दिसून येत आहे.पोलादपूर तालुक्यातील बोरज फाटा ते देवळे रस्ता हळदुळे दाभिळचा भाग असा सुमारे 1.920 किमी. रस्ता मुख्यमंत्री …
Read More »उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांची सोशल मीडियातून बदनामी
व्हॉट्सअॅपवर फेक मेसेज उरण : वार्ताहरउरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांची सोशल मीडियातून बदनामी करण्यात आली आहे. याबाबतचा फेक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत असून, नगराध्यक्ष म्हात्रे यांनी त्याचे स्पष्ट शब्दांत खंडन करून या बदनामीविरोधात उरण पोलिसांत तक्रार दिली आहे.या फेक मेसेजमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊन असताना उरण कुंभारवाडा (बटाट्याची चाळ) …
Read More »लॉकडाऊन वाढणार?
राज्यांच्या मागणीवर केंद्र सरकारचे विचारमंथन नवी दिल्ली : वृत्तसंस्थामहाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या मागणीवर केंद्र सरकारने विचार सुरू केला असून, 14 एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊन …
Read More »देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनासंदर्भात विविध विषयांवर वेधले लक्ष मुंबई : प्रतिनिधीराज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. पुण्यात एका दिवसात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील या परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी अनेक मागण्या राज्य सरकारकडे …
Read More »लॉकडाऊन लांबणार?
महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. कोरोनाच्या संकटातून देशातील जनतेची सुखरूप सुटका करायची असेल, तर लॉकडाऊन वाढवावेच लागेल, असे मत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे. एकीकडे अमेरिका-इटलीच्या तुलनेत आपल्याकडचे कोरोनासंबंधित आकडे बरेच लहान दिसत असल्याने असंख्य भारतीयांना हायसे …
Read More »रसायनी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्याकडे पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क सुपूर्द करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव हरेश साठे, कार्यकारिणी सदस्य अनिल भोळे, दीपक घोसाळकर, वैभव लबडे उपस्थित होते.
Read More »शब-ए-बारातची नमाज घरीच अदा करावी; अन्यथा कारवाईचा इशारा
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील विविध गावांमधील मशिदी, दर्गा, कब्रस्तान आदी ठिकाणी एकत्र जमा होऊन शब-ए-बारातची नमाज अदा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र असे घडल्यास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये कारवाईचा इशारा एका पत्राद्वारे दिला आहे. पोलादपूर तालुका हद्दीतील सर्व मशीद ट्रस्ट …
Read More »दिशा पाटील, प्रसाद पाटील यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पंचायत समिती सदस्या दिशा प्रसाद पाटील व विंधणे गावचे उदयोजक तथा भाजपा उरण तालुका सरचिटणीस प्रसाद (गंपूशेठ) रामचंद्र पाटील यांच्या वतीने मंगळवारी (दि. 7)विंधणे, बौधवाडा व विंधणे-कातकरीवाडी, कंठवली कातकरीवाडी येथील सुमारे 125 गरिबांना किराणा सामान देण्यात आले. त्यात तांदुळ, डाळ, खायचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper